गावात एक नवीन गुरु वाजत गाजत येतातआणि खंडोबाला सोना अर्पण करतात . सुमुख :"अहो आचार्य सोनं " स्वामी :"जहर आहे जहर". आचार्य गुरु बद्दल विचारतात . तो शिष्य गुरु ना भेटायला सांगतो.
दुसरीकडे दाजीबा सरकार राणी सरकार चे पाय डब्याचे नाटक करतात. दाजीबा सरकार चे आई येऊन चिडतात आणि देवयानी बाईसाहेबाना ओरडतात :"वाड्यात नौकर कमी पडलेत का , अजून किती दिवस आजारी असणार आहेत ,एवढा करून पण आम्हाला नातवंडांचे तोंड पाहायला मिळणार नाही ,तुमच्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे". असे म्हणून निघून जातात. तिथे चंदा देवयानी बाईसाहेबांना प्रसाद घेऊन येते.पण दाजीबा सरकार तिला बाईसाहेबाना प्रसाद देऊ देत नाहीत आणि स्वतः प्रसाद घेऊन नंतर खाऊन टाकतात.
दुसरीकडे रामाचार्य गावातल्या नवीन गुरु ला भेटायला जातात. एक शिष्य त्यांची वाट अडवतो आणि दर्शनाला उद्या यायला सांगतात. आचार्य त्यांना दाजीबा सरकारचं खास व्यक्ती असल्याचा सांगतात. मग तो शिष्य त्यांना थांबायला सांगूनआतमध्ये जातो. पण खूप वेळ झाल्यावर रामाचार्य स्वतः च आश्रमामध्ये जातात. आतमध्ये एक साधू ध्यानात बसलेत. पण त्या साधू हवेत तरंगत असतात . आचार्य त्यांना बघून चकित होतात .
दुरीकडे चंदा स्वामींकडे येते. स्वामी :"आगा देवाचा प्रसाद खालला म्हणून देव पावतो असा नाही , आपण ज्या भावनेनं प्रसाद खातो ते महत्वाचं"
तारा अक्का सोमवती अमावास्याला खंडोबाला अभिषेख घालायचा आठवण करून देतात. सागेलेजन तयारीला लागतात . बाळप्पा स्वामींना मनातल्या मनात :"स्वामी माझ्या योग्य काही काम असेल तर सांगा " तिथे स्वामी येऊन :"अरे हा बाळप्पा ,आणेल कि पाणी ,त्याला सवय पण आहे अणे आवड पण आहे या सेवेची " बाळप्पा स्वामींना नमस्कार करतात. स्वामी सगळ्यांना गूळ वाटतात पण बाळप्पा राहून जातात. बाळप्पा दुखी होतात.
दुसरीकडे कृष्णप्पा स्वतःहून पाठांतर करत असतो. सगळेजण त्याचे कौतुक करतात आणि त्याला खंडोबाच्या अभिषेखला न्याचा ठरवतात आणि त्याला नवीन सदरा देतात.
दुसऱ्या दिवशीं सगळेजण तयारी करतात. राधा अक्का अभिषेख साठी दूध आणतात. चंदा आणि कृष्णप्पा दोन माळ तयार करतात एक खंडोबाला आणि एक स्वामींना. चंदा देवासाठी गाणं म्हणते. आचार्य चीड चीड करतात आणि स्वामींना "काय रे बुवा देवा कडे पाठ करून बसलास " स्वामी :"अरे रामाचार्य रोज धर्मकृत्य करतोस त्या नावाखाली लोकांना लुबाडतोस ,अरे तू किती पण देव भक्तीचा देखावा केलास ना तरी मनातला काळ कसा लपवणार " चोळप्पा पण विशोभा खेचर यांचा उद्धरण देतात कि ते कस शंकराच्या पिंडीवर पाय टाकून बसले होते."आचार्य स्वामींसारख्या सिद्ध पुरुषाला आपल्यासारख्या सामान्य माणसाचे नियम लागू होत नाही " बाळाप्पा पण पाणी घेऊन येतात. चोळप्पा :"अहो बाळप्पा एवढा ओझं एकट्यानं का आणलात मला सांगायचं " बाळप्पा :"अहो हे प्रेमाचा ओझं आहे व्यक्त केलं कि मन हलका होतं " कालिंदी चिडून :"ह्या बुवाला हात खाली राबायला माणसंच हवी असतात वर मोबदला पण देत नाही "
राधा अक्का :"कालिंदी तुझी जीभ अडकित्ता आहे हे सगळ्यांना माहित आहे, एक अनोळखी माणूस देवकार्यात आपल्याला मदत करतो , तुझं काय ग मध्ये मध्ये ,गप बस " आचार्य पूजेला बोलावतात. आचार्य खंडोबाला अभिषेख घालून पूजा करतात. सगळेजण :"खंडोबाच्या नावाने चांगभलं" सगळेजण हळद उधळून खंडोबाला नमस्कार करतात. बाळप्पा स्वामीना :"स्वामी ,असा वाटतंय ,सगळी नागरी जणू सोन्याची झाली" स्वामी :"सुवर्ण , आता ह्या नगरात सोन्याचाच बोलबाला होणार "
राधा अक्का घरी येऊन ताईत चा प्रकरण सांगतात. दुसरीकडे बाळप्पा अंघोळ करून स्वामींना भेटायला निघतात ,पण आधी शंकराची पूजा करतात.स्वामी पण चोळप्पांच्या घरातून निघतात. बाळप्पा चोळप्पाच्या घरी येतात, चोळप्पा त्यांना गुलपाणी घ्याला सांगतात , पण बाळप्पा आधी स्वामींना भेटायला जातात आणि नंतर सविस्तर बोलू असे सांगतात.
दुसरीकडे स्वामी सुमुख ला खडसावतात "निर्मलाला त्रास देऊ नको , ती आमची लेक आहे". असा सांगून स्वामी पुढे जातात.सुमुख घाबरून आचार्यां :"निर्मला मला काय शोभायची ,तिला ना रंग ,ना रूप , हा बुवा सांगतो म्हणून नाही बारा का". सुमुख मग चंदाला वाड्यावर यायला सांगतो. पण चंदा मला बारा वाटत नाही म्हणून सांगते. कालिंदी चिडून तिला कामाला जायला सांगते. सुमुख सांगतो देवयानी बाईसाहेब आलेत. त्यावर वाड्यावर यायला चंदा लगेच तयार होते.
दुसरीकडे भुजंग आणि नरसप्पा काळजी करतात कि गाय चारा खात नाही.
स्वामी आल्यावर :"काय ग आमच्याकरता थांबून आहेस होय , आलो " असे म्हणून गाईला चारा खाऊ घालतात आणि सांगतात ,"आता रोज भुजंग अन नरसप्पा च्या हातानी चारा खायचा , रोज रोज तुला चारा खाऊ घालायला वेळ नाही ". असे सांगून स्वामी परत एका झाडा खाली येऊन थांबतात. बाळप्पा स्वामींना भेटायला आल्यावर, भुजंग सांगतात ,"आता इकडे गेलेत बघा " स्वामी बाळप्पाची परीक्षा घेत आहेत का?
सगळेजण स्वामी महाराजांची पाद्य पूजा करायची तयारी करत आहेत . सगळेजण चोळप्पांच्या भक्तीचे कौतुक करतात कि इतक्या काट्यावरून चालून हि इजा झाली नाही. चोळप्पा स्वामींची पाद्य पूजा करतात. "जय देव जय देव जय अवधूतां " राधा अक्का :"क्षमा करा स्वामी चोळप्पाच्या बाबतीत खूप चुकीचा विचार केला ,तुमच्या भक्त म्हणून तो थोर आहे " चोळप्पा :"अहो नाही नाही माझी कसली आलीय थोरवी ,जे काही केलाय ते स्वामींनी केलंय , श्री गुरुदेव दत्त " स्वामी :"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" सगळ्यांना आशीर्वाद दिला.
तिलोत्तमा चे सासू तिला समजावतात :"स्वामींच्या नखांचा ताईत करून विकू नका ,स्वामींनी स्पष्ट इशारा दिलाय " तिलोत्तमा :"उलट स्वामींनी शगुन दिलाय ,त्या चोळप्पा भाऊजी ना काय कळतंय " निर्मला येऊन स्वामींची आणि चोळप्पा कसे काट्यावरून चालतात आणि त्यांना काहीच जखम झाली नाही . आजी :"बघितला का तिलोत्तमा ,चोळप्पा स्वामींचा लै जवळचा भक्त आहे , स्वामींच्या बोलण्याचा अर्थ त्याच्या इतका चांगला कोणीच सांगणार नाही , सुधारा नाहीतर काहीतरी संकट यायचा"
दुसरीकडं रामाचार्य आणि सुमुख परत नवीन कट कारस्थान करू लागतात आणि सदा ला जाळ्यात अडकवण्याचा सांगतात. सुमुख परत निर्मलाला "सुमुखी सुमखी ,काय विचार केला नाही का माझ्या प्रस्तावाचा " म्हणून त्रास देतो. आचार्य चिडून सुमख ला बोलावतात.
दुसरीकडे चंदा दाजीबा सरकार मुलं काळजी करत असते. तिथे कृष्णप्पा येऊन तिला स्वामींचे आणि बाबांचे कौतुक सांगतो . चोळप्पा :"आपला विश्वास त्या काट्यापेक्षा जास्त पाहिजे ना ,आपल्या मनामध्ये स्वामीं वरची भक्ती असेल तर तिथे भीती ला जागाच उरणार नाही " असे म्हणून दोघे जातात . चंदा विचार करते :"चोळप्पा काका तर काट्यावरून चालून गेले आणि म्या स्वामी असताना बी दाजीबा सरकारच्या बोलण्याचा विचार करत बसलेय ,मला फक्त स्वामी आणि त्यांची भक्ती याच विचारात राहिला पाहिजे , मनांतल्या देवाचा विचार मोठा झाला कि मग इतर सगळं लहान होत"
दुसरीकडे आचार्य आणि सुमुख सदा कडे येतात. आचार्य :"मी तुझी स्मशरू करणार ,बक्कळ पैका कमावळास , स्वामींचे नखांचे ताईत करून विकलंस, त्यात मला हिस्सा हवा नाहीतर स्वामींना सांगेन" सुमुख :"त्यापेक्षा आपण दाजीबा सरकार ला सांगू म्हणजे ते त्यांना अंधार कोठडीत डांबून ठेवतील" सदा शेवटी हिस्सा द्याल तयार होतो. दुसरीकडे स्वामी :"चुकीच्या मार्गाने पैसे गेला तर त्याला फाटे फुटणारच , हपापाचा माल गपापा ,शिव शंकर शंभो"
स्वामी चोळप्पा ला एक पुडी देतात . आणि :"चोळप्पा वेळेवर आलास ,हे त्या सदाच्या बायकोला ,तिलोत्तमा ला नेऊन दे ,विष आहे म्हणावं " सगळेजण घाबरतात. सोनबा , तारा अक्का ,नरसप्पा कोणालाच काही कळत नाही . चोळप्पा पुडी घेऊन जातात . दुसरीकडे निर्मला च्या जखमांवर आज्जी मलम लावते आणि मग तिला फुटाणे खायला बाहेर पाठवते . आणि निलोत्तमा ला बजावते ,"पुन्हयांदा जर माझ्या नातीला हात लावलास तर तू आहेस आणि मी आहे "
तिलोत्तमा :"मग तिला काळत नाही , आपलया आईला खोटं ठरवायला " तिथे चोळप्पा येतात आणि विषाची पुडी देतात आणि :"हि पुडी स्वामींनी तिलोत्तमा वाहिनी ला द्याला सांगितलं आहे" आजी म्हणते :"तिलोत्तमा मगाशी घेत होती ना विष ,मग आता घे, स्वामीं पासून काही लपून नाही " तिलोत्तमा :"नाही मी विष घेणार नाही " पण चोळप्पांच्या संगणवरून तिलोत्तमा उघडून बघते ,तर त्यात सोन्याची नाणी असतात . आजी विचारते ह्याचा अर्थ काय घ्याचा चोळप्पा . चोळप्पा :"स्वामींना असा सुचवायचं असेल ,कि गैर मार्गाने मिळवलेला पैसे हा विष प्रमाणे असतो" दुसरीकडे झाडाखाली स्वामी :"वाह चोळप्पा ,योग्य सल्ला दिलास, सदा आम्ही तुला इशारा दिला आहे बरं" चोळप्पा येतातं आणि घडलेलं सगळं सांगतात :"स्वामी जे काही सांगतात त्यात काहीतरी बोध असतो,त्याचा शब्दशः अर्थ घ्याचं नाही ,तो आपण ओळखणं गरजेचं आहे ". स्वामी सेवकर्यांना :"कळलं का आम्ही चोळप्पा ला का सांगितलं ,तुम्हाला जमलं असता कि तिलोत्तमा ला विष द्याला ,बेवकूफ दुसर्याबद्दल मत्सराची भावना लगेच तयार होते तुमच्या मनात ,जराही वेळ लागत नाही " स्वामी वेगाने तिथून निघून जातात आणि सगळे सेवेकरी त्यांच्या मागे मागे जातात . स्वामी जंगलात येतात. सगळेजण गोंधळून जातात . स्वामी :"चोळ्या मगाशी हातघड्या घालायची तयारी होती ना ,काढ ते पायताण आणि चल, काट्यावर" चोळप्पा हसत हसत स्वामींच्या मागे मागे येतात . सगळेजण स्वामींना नमस्कार करतात.
--जय जय श्री स्वामी समर्थ भाग 224 "आम्हाला कागदाची गरज नाही"
बाळप्पा एका पायावर उभे राहून शिव आराधना करत असतात. त्यांचा मुलगा बंडू त्याचा ताईला :"अक्का बाबाना एक गम्मत सांगायची आहे सांगू का " ताई :"नाही बंडू ,नंतर सांग तुला माहित आहे ना,बाबा दुसरा प्रहर संपे पर्येंत शिव आराधना करणार आहेत " बंडू :"विसरलोच मी,पण बाबा आपल्याला हवे तेव्हा आपल्यासोबत नसतातच ना " ताई :"बंडू असा नाही बोलायचं ,तो देव बाप्पा आहे ना ,तो सगळं ऐकतो " बंडू :"देव बाप्पा चुकला असेल तर क्षमा कर या बंडूला"
दुसरीकडे आचार्य चिडून घरी जातात. तारा अक्का विचारते काय झाले. आचार्य घडलेलं सांगतात. तारा अक्का :"पाणी पी आणि शांत हो ,उगीच माझी दिशाभूल करू नको" श्री रंग भट्ट येऊन गया ताईंचा आभार मानतात. आचार्य चिडून त्यांना व्यवहाराचा बोलायचं म्हणून घेऊन जातात . तारा अक्का :"कसा होईल ह्याचा काहीच काळात नाही ,अजून रामाला कशी उपरती होत नाही ,स्वामीच बुद्धी देऊ देवोत त्याला ,काय ग गया मुला साठी एवढी झुरतेस ,मग तुझी हि खंत स्वामींकडे का बोलून दाखवत नाहीस" गया वाहिनी विचार करता बसतात.
दुसरीकडे स्वामी सदा ला नखं कापायला सांगतात. सदा :"लै उपकार झाले स्वामी तुमचे " सदा चे हात थर थर करतात , स्वामी :"अरे हात थर थर करतायत तुझे ,डोक्यावर भारअसेल तर शरीर थरथरतात बारा का ,कोणाला बसवला नाहीस ना डोक्यावर आणि असेल तर उतरवावा लागेल ,चाल नखं काप" सदा स्वामींचे नखं कापतो आणि त्या नखाकडे पाहत असतो . स्वामी :"काय रे बघतोस का त्या नखाकडे श्रीखंड पुरी आहे का ते " सदा नाही स्वामी टाकून येतो असो सांगून घेऊन जातो . स्वामी हे बघून हसतात .
दुसरीकडे बाळप्पा आपली शिदोरी दुसर्यांना देतात . अक्का सांगते कि रावजी काका आले होते पेढीवर त्यांना दिले . बाळप्पा चे आई सांगतात कि लहानपणापासून असाच आहे सगळं वाटून टाकायचा . "जा भागीरथी, अक्का ला जेवायला वाड " अक्का :"माई व्याज म्हणजे काय गं " भागीरथी सांगतात :"समज तुला भूक लागली आहे पण तुझ्याकडे भाकरी नाही ,तुझ्या भुकेची गरज भागविण्याकरिता मी माझ्याजवळची भाकरी तुला दिली ,पण जेव्हा तुझ्याकडे तुझ्या भाकरी येतात तेव्हा तेव्हा तू माझी भाकरी आणि एक भाकरी जास्त देशील ,ती चड भाकरी म्हणजे व्याज , जेव्हा लोकांना गरजेच्या वेळेस आपण पैसे देतो ,ती परत करताना काही आधीक रक्कम आकारली जाते ते म्हणजे व्याज ,पण तू का विचारतेस " अक्का सांगते कि कसा ,पेढीवर रावजी काका व्याज देना जमणार नाही अडचण आहे. त्यावर बाळप्पा रावजीकाकांना आपली शिदोरी देतात "आदी घरचा सांभाळा व्याजाचा नंतर बघू "आणि खाऊन घ्या म्हणतात .
बाळप्पांचे आई त्यावर चिडचिड करतात भागीरथी ना ,"हे काय वय आहे का विरक्ती येण्याचा ,मुलगी आहे लग्नाची , कुठलाच मोह नाही या पोराला ,पर्वा मला म्हणाला मला काही नको फक्त शिव नाम हवा ,तुझ्या नवरयाला असला भलताच सुचतंय काय सांगतेय मी कळतंय का ,मला बदल दिसायला हवा ". भागीरथी विचार करतात :"ह्यांना नक्की काय हवय कसली असं लागलीय काहीच काळात नाहीय "
दुसरीकडे बाळप्पा ना भेटायला स्वामी एक माणसाच्या वेशात येतात. बाळाप्पा शिव नामाचा जप करत असतात .स्वामी :"काय झोप लागली होती का ध्यान,कुठे हरवलाय बाळप्पा सरकार " बाळप्पा :"नाही देवाचा नाव घेत होतो त्यामुळे " स्वामी :"काय बाळाप्पा सावकार ,माणसांना एका वेळेला एकच गोष्ट करायची , आता प्रपंच करताना थोडा परमार्थ साधावा कि " बाळप्पा :"अहो त्याचाच प्रयत्न करतोय मी ,पण मनाला एक चट्का लागून राहायला आहे माझ्या "
स्वामी:"अहो काय सावकार अहो सोनाऱ्यातील माणसं तुम्ही धातूला चटका लागतोय म्हणजे दागिना तयार होतोय कि " बाळप्पा :"छान वाटले तुमच्याशी बोलुन " स्वामी :"अहो आता आम्चायशीचं सूर जुळणार आहेत तुमचे , कायमचे " बाळप्पा :"बार काय काम होत का तुमचा " स्वामी दागिना देतात आणि मोती हवा असे सांगत,पण प्रवासाला जायचा आहे मोती आता नको असा सांगतात आणि निघून जातात . बाळप्पा विचार करतात :"काय कमाल माणूस काही लिखा पडी केली नाही ,कागद घेऊन गेला नाही " स्वामी बाहेर येऊन :"आम्हाला कागदाची गरज नाही,युगा युगांची बांधिलकी आहे तुझी आमच्याशी ,जाशील कुठे ,शिव शंकर शंभो "
जय जय श्री स्वामी समर्थ भाग 223. promo ":"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"
आचार्य आणि श्री दत्त गुरु भक्त दोघे जण स्वामींकडे येतात . नारसप्पा:"हा आचार्य इथे कशाला आला म्हणायचं आता. " आचार्य :"हाच तो बुवा दिसतंय का ह्यात काय विशेष" तो व्यक्ती :"श्री गुरुदेव दत्त " असे म्हणून स्वामींना नमस्कार करतो . स्वामी चिडून :"बेवकूफ हमारे पेढे भूल गया"
आचार्य:"ह्याची मानसिकता ओळखणं कठीणच ,जाऊदे आपण आपल्या व्यव्हाराचं बोलू ,या " चोळप्पा:"आचार्य आमच्याच घरी येऊन आमच्याच स्वामीं विषयी एक हि उना दुणा मी ऐकून घेणार नाही " स्वामी दत्त गुरु भक्त व्यक्ती ला नमस्कार करून :"नमस्कार आपली ओळख " तो व्यक्ती :"मी श्रीरंग भट्ट" चोळप्पा :"मी चोळप्पा ,स्वामी सेवक ,स्वामींना जे सांगायचं ते जर आपल्याला काळाला तर पुढचा सगळं सोप्पं होऊन जातो" मग अचानक श्रीरंग भट्ट स्वामींचे पाय धरतो :"स्वामी मला क्षमा करा मी आपला देणं द्याचा विसरलो " आचार्य :"अहो डोकं फिरल्या का काय तुमचं ,या बुवाला तुम्ही पह्लीयांदा भेटताय ना ,मग तुम्ही याचा असा काय देना लागताय" श्रीरंग भट्ट :"नाही मी काही वर्षांपूर्वी , पोटशुळाच्या ब्याधीने गांजून गेल्तो ,माझं पोटशूळ जाऊदे मी सेवा रुपयाचे पेढे ठेवेन ,पण माझा पोटविकार बारा झाला पण मी नवसाचा विसरलो ,स्वामी तुम्ही मला नवसाची आठवण करून दिली ,स्वामी मला क्षमा करा ,मी गरज सरो आणि वैद्य मारो असा वागलो, स्वामी आपण साक्षात दत्तस्वरूप आहेत , आता मी नवस आपल्या चरणाशीच फेडतो ,श्री गुरुदेव दत्त " स्वामी :"शिव शंकर शंभो"
दुसरीकडे कृष्णप्पा आईला मदत करत असतो आणि देवाचा नाव घेतो . तो सांगतो :""स्वामी आजोबानी सांगितलं आहे ,सगळ्यांशी चांगला वागायचं ,देवाचा नाव घ्याचा ,चांगला वागलास तर मी तुला पेढा देईन , मी तुला एक पेडा देईन ,मला अर्धी वाटी खीर दे" राधा अक्का खीर नाही देत. कृष्णप्पा चिडून बाहेर येतो. बाहेर श्रीरंग भट स्वामींना पेढ्याचा नवस पूर्ण करतात.स्वामी ते पेढे कृष्णप्पा ला देतात . कृष्णप्पा सगळ्यांना पेढे वाटतो . आचार्य चिडून निघून जातात . श्रीरंग भट्ट:"स्वामी आपला आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या " स्वामी :"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "
दुसऱ्या दिवशी स्वामी चोळप्पाना नक्षत्र विचारतात. चोळप्पा स्वाती नक्षत्र आहे असा सांगतात . स्वामी :"चोळ्या ,स्वातीचा एक थेंब ह्या शिंपल्यावर पडल्यावर ह्या शिम्पल्याचा मोती होणार,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " आणि तसाच होते .स्वामी :"चोळ्या आमचा मोती तयार व्हायला सुरवात झाली "
दुसरीकडे बाळप्पा दोन पाण्याची मडकं घेऊन गावात येतात त्यांच्या पायातून रक्त येत आहे . गावकरी त्यांना नमस्कार करतात . एक गावकरी :"काही झाला तरी नियम चुकत नाही बाळाप्पांचा " दुसरा व्यक्ती :"इतके नौकर चाकर असताना बाळाप्पा इतके कष्ट का घेतात,अपार शिव भक्ती ,शिव शंभोच्या अभिषेकासाठी लांब नदीवर जाऊन पाणी आणतात " घरी जाऊन बाळप्पा शंकराला ला अभिषेक करतात त्यांची मुलगी फुलं आणते आणि बायको बेलाचे पण आणते
दुसरीकडे कृष्णप्पा स्वामींना विचारतो :"स्वामी आजोबा मोती तयार झाला असेल ना आता " स्वामी :"इतक्यात कुठे रे बाळा ,अरे आता कुठे स्वातीचा थेम्ब पडलाय ,मोतीने आकार घायला सुरवात केली आहे अजून तर बराच वेळ आहे आणि आकार घेताना बराच सोसावा लागतं आणि आकार घेताना बराच सोसावा लागत "
--जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 promo "कृष्णप्पा आला घरी परत"
राधा अक्का शिंपला मिळावा म्हणून कालव्यात हात घालून बघतात . कुठेच शिंपला सापडत नाही. तिथे स्वामी ,कृष्णप्पा आणि चोळप्पा येतात आणि आणि कृष्णप्पा सांगतो :"इथं आहे,हा घे कि " असे म्हणून शिंपला दाखवतो. राधा अक्का खुश होतात आणि कृष्णप्पा ला छान गोष्टी सांगेन, खाऊ देईन असे सांगते . स्वामी राधा अक्का ला शिंपला द्याला सांगतात . राधा अक्का कृष्णप्पा कडून शिंपला घेऊन स्वामींना देते .
दुसरीकडे तिलोत्तमा परत स्वामींची नख पाहिजे म्हणून भांडू लागते. सदाची आई "काय झाला असे विचारते " सदा विचार करतो :"आता कुठे बारी झाली आहे ,तिला सांगितलं तर काळजी करत बसेल ,नको तिला सांगायला " "तो नको विचार करुस तुला तर तिचा स्वभाव माहीतच आहे कि "
तिथे निर्मला येते आणि रडत असते . ती पाणी आणत असताना सुमुख तिचा मडक फोडतो. निर्मला :"अहो तुम्ही माझ्या मागं का लागलाय" सुमुख ":आधी मी तुझ्याशी लग्न करणार आणि मग तुझा नाव सुमुखी ठेवणार , आणि हे जर कोणाला सांगितलं तर तुला बघून घेईन , मी दाजीबा चा खास माणूस आहे " निर्मला घाबरून :"नाही मी नाही सांगणार " निर्मला घरी येते आणि दगड लागला आहे असा खोटं सांगते. सदा विचार करतो "नक्की काय झाला असेल ,काहीतरी विपरीत झाला नसेल ना ".
दूसरीकडे स्वामी कृष्णप्पा सोबत गोट्या खेळत असतात. तिथे राधा अक्का कृष्णप्पा ला खीर देते असे सांगते. कृष्णप्पा म्हणतो स्वामी आजोबा मला पेढे देणार आहेत. राधा अक्का चिडून निघून जाते. कृष्णप्पा स्वामीना पेढे मागतो. स्वामी :"बाळा ,असा अमिश दाखवून आम्ही कोणाला आमच्याकडे बोलवत नसतो, आधी स्वतःची पात्रता सिद्ध करायची असते ,ते कर आधी " कृषणप्पा :"म्हणजे ,नेमका मी काय करू " स्वामी :"म्हणजे सगळ्यांशी छान वागायचं ,एक चांगला माणूस व्ह्याचा ,आता हुशार झाला आहे ना आमचा कृष्णा ,मग आता आई बाबा आजी सगळ्यांना मदत करायची ,सगळ्यांना हातभार लावायचा ,काय " कृष्णप्पा हो म्हणतो. दोघे परत खेळात बसतात.
दुसरीकडे एक इसम गावाकडे सावकाराकडे यज्ञ करायचा आहे असे गया वहिनींना सांगतो .गया वाहिनी सांगतात आचार्य बाहेर गेलेत ,येतीलच .तो इसम दत्त महाराजांचा भक्त असल्यामुळे गया वाहिनी त्यांना सांगते:"तुम्ही गुरु देव दत्त चे भक्त आहात का, अहो आमच्या गावात साक्षात दत्त रूप अवतारलेत स्वामींच्या रूपात ,तुम्ही दर्शन घ्या " तिथे आचार्य येतात :"तुम्ही लक्ष्य देऊ नका तिच्याकडे , चला व्यवहाराचं बगु " पण ती व्यक्ती आधी स्वामी दर्शन करू असे म्हणतो ,त्यामुळे आचार्य आणि ती व्यक्ती स्वामी दर्शनाला जातात.
जय जय श्री स्वामी समर्थ भाग 221 तिलोत्तमा ला हवीत स्वामींची नखं सदा सापडला अडचणींत "
कालिंदी चंदा ला ओरडते :"स्वतःच्या कामाशी काम ठेवायचं " हरी भाऊ कालिंदी ला विचारतात:"तू काय म्हणाली होतीस चांदुले शी चांगलं वागेन " कालिंदी चिडून आत मध्ये जाते.
दुसरीकडे तिलोत्तमा सदाला स्वामींची नखं आणायला सांगते आणि एक डब्बी देते .
दुसरीकडे स्वामी राधा अक्का ला नरसू च्या शेतातलय कालव्यातून शिंपला घेऊन यायला सांगतात . राधा अक्का :"कशाला हवा आहे शिंपला तुला ,वेडाचा कारभार नुसता " स्वामी :"हे बघ राधा अक्का ,गेलीस तर तुझाच फायदा आहे , नाही जायचा तर राहू दे" राधा अक्का तसाच आत मध्ये जाते . पण राधा अक्का फायदा होणार म्हणून परत शिंपले आणायला जाते . तिथं नारसप्पा येतात .स्वामी गोट्या खेळात असतात .स्वामी त्यांना गोट्या घेऊन यायला सांगतात . नारसप्पा हो म्हणून ते सगळे गोट्या गोळा करू लागतात . तिथे सदा येतो आणि सारखा समशरू करू का विचारतो . स्वामी नको नको म्हणतात पण नंतर हो म्हणतात . स्वामी गोट्या खेळात असतात , सदा स्वामींची दाडी करतो . आणि नंतर नख कापण्यासाठी थांबतो तो विचार करतो :" आज स्वामी नख कापायला हात का पूड करत नाहीत " स्वामी :"काय रे झाला ना समशरू करून ,आता काय गोट्या खेळायचं आहेत का " सदा परत सारखा नख कापण्यास सांगतो . स्वामी हात दाखवतात आणि सांगतात नखं वाढली नाहीत म्हणून . सदा मग तिथून जात असताना नरसाप्पाची शोदोरी ठेवतो .तेव्हा तिलोत्तमा नि दिलेला डब्बा खाली पडतो . स्वामी डब्बा घेऊन येतात .सदा घाबरतो . स्वामी :"तुझीच आहे ना " सदा :"होय होय " स्वामीं :"मग स्पष्टीकरण का देतोयस ,ह्याच्यात .... सोड जाऊदे जा चल " सदा काळजी करत तो डब्बा घेऊन जातो . स्वामी मागून फक्त हसतात .
जय जय श्री स्वामी समर्थ भाग 219 promo "राधा बाई झाली साध्वी "
आचार्य सगळ्या गावकर्यांना :"बस झाला आता डोक्यावरून पाणी गेला एका बाईच्या बाबतीत हा बुवा असा कसा वागू शकतो ". तिथं राधा बाई एक साध्वी च्या वेशात येते . स्वामी खुश होतात
1. स्वामी जिजा सोबत खेळत असतात . जिजा दमल्यावर ताई कडे जायला सांगते . स्वामी:"बाळा आता तू ताईकड़े नाही ताई ने तुझ्याकडे येणे गरजेचं आहे, आगा हहे निरागसता हे विशुद्ध प्रेम ,ज्या दिवशी तुझी ताई तुझ्या जवळपास हे येईल ना त्या दिवशी ती आमच्या हि जवळ येईल ,शिव शंकर शंभो "
फुटाण्या :"लै मोठी चूक झाली स्वामी ,माझ्या राधेला माफ करा " असे म्हणून स्वामींचे पाय धरतो .
2. दुसरीकडे चंदा सगळं आवरून स्वामींना भेटायला जाणार असते. कालिंदी त्यामुळे चिडून बसते . चंदा चोळप्पांच्या घरी येते . तिथे जिजा आणि स्वामी पण येतात . राधा बाई :"जिजा तू एवढी लहान असून स्वामींना ओळखलस मी ओळखूचं शकले नाही ग ,स्वामी तुम्ही योगय तेच केला ,माझ्या अहंकाराचा मूळ संपवून टाकला ,मला हीच शिक्षा हवी होती " जिजा :"देवबाप्पा ताई ला शिक्षा नको " स्वामी :"बाळा तुझ्या ताईला आम्ही शिक्षा नाही फक्त जाणीव करून दिला आम्ही , आणि तुझ्या देवबाप्पावर तुला विश्वास आहे ना ,मग त्रास करून घेऊ नकोस " स्वामी :"राधे, आगा स्त्रीत्व हे विलक्षण सुंदर आहे ,मांगल आहे पवित्र आहे , आगा नवीन जीवाला जन्माला घालायची आणि त्याला जागवण्याची क्षमता फक्त आणि फक्त स्त्रीत्वा मध्ये असते आणि त्याचाच बाजार केलास , आगा तुला स्त्रीत्व कधी कळलंच नाही , कळलं तो फक्त अहंकार ,आणि अहंकाराला सोबत घेऊन मोक्षाचा प्रवास करता येत नाही आणि म्हणून आम्ही तुझ्या अहंकाराचा मूळच संपवून टाकला ,आता सगळं लख होईल ,आगा इतके दिवस तू आमच्या सहवासात होती पण आमची होऊ शकली नाहीस ,का , कारण परब्रह्म हे वासनेने जिंकता येत नाही ,कारण ते फक्त श्रद्धेने आणि भक्तीनं जिंकता येत "
राधा बाई रडत स्वामींच्या पायाखाली बसते . स्वामी :"उठ , आगा स्वतः कडे बघ आजवर दिसली नाही इतकी सुंदर दिस्तेयस ,पश्चातापाच्या अश्रूचा शृंगार हा सर्वात मोठा शृंगार " राधा अक्का :"बुवा एक सांगू का तुला ,अशक्य हि शक्य करतोस तू , अरे बघ तिच्याकडे ,पश्चाताप झाला आहे तिला ,देऊन ताक तिला तिचे अवयव्य परत ,तिची चूक कळली आहे तिला " राधा बाई :"नाही, आता मला कसलाच मोह नाहीय ,स्वामींनी माझी वक्षस्थळं मला परत नाही दिली तरी माझी काहीच तक्रार नसणार आहे ,स्वामींनी योग्य तेच केलं आहे "
तिथे चोळप्पा येतात :"स्वामी जे काही करतात ते कायम योग्यच असता राधा बाई , तुम्ही जेव्हा स्वामींच्या वाईटाचा विचार करत होती स्वामी त्याही वेळी तुमच्या भल्याचा विचार करत होते ,अहो तुमच्या जिजाचा त्या सापापासून वाचवणारे हे स्वामींचं होते ,जिजा ला भाजला तेव्हा औषधी पाला आणून देणारे स्वामीच होते ,आजपर्येंत अनेक संकटातून तुम्हाला स्वामिनीच वाचवला आहे " स्वामी :"चोळ्या आता पुरा झाला कौतुक जा सुषुर्भूत हो " चोळप्पा आत मध्ये जातात .
राधा बाई :"स्वामीं , माझी जिजा माझ्यासाठी सर्वस्व आहे ,जिजा साठी तुम्ही जेव्हडं केला ते खूप आहे , आता मला काहीच नको " स्वामी :"तू कितीही नाही म्हणालीस तरी तुझ्या वाटणीचा तुला मिळणारच ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव हरी शंकर शंभो " असे म्हणून स्वामी राधा बाई च्या डोक्यावर हात ठेवतात . राधा बाईची वक्षस्थळं परत येतात . राधा बाई स्वामींच्या पायावर डोकं ठेवते . राधा बाई खूप रडू लागते . जिजा :"ताई रडू नको " स्वामी :"जिजे असू दे रडू तिला आज ,आगा इतक्या वर्षाचं साठलंय मनात वाहून जाऊ दे ,भूतकाळ वाहून जात तेव्हाच तर भविष्य घडत ,शिव शंकर शंभो "
3. राधा बाई ला पूर्वीचा आठवत :" राधा बाईचे वडील कर्जफेडी साठी पाटील समोर मुदत वाढवायला सांगतात . पण ते राधा बाई ला पकडायला जातात . राधा चे वडील त्यांना पळून जायला सांगतात , ते दोघं पळून जातात , त्यांच्या समोर एक माणूस राधा बाईच्या वडिलांची आणि आईची हत्या करतो . त्यामुळे जिजा च्या डोक्यावर परिणाम होतो , आणि ते दोघे पण पळून जातात " . राधा बाई हे सगळं गोष्ट सगळ्यांना सांगते . राधा बाई :"तेव्हा जी ठेच लागली त्यातून मी कधी सावरलेच नाही ,मार्ग चुकत गेला ,मग मी ठरवलं ज्या सौन्दर्य मुळे घरंदारं उध्वस्त झालं ,त्या सौन्दर्याचा वापर करून मी या जगाला उध्वस्त करून टाकणार ,संपवून टाकणार हि व्यवस्था " स्वामी:"राधे आगीने आग विजत नाही ,कोणी एकाने तुझा घर उध्वस्त केला त्यामुळे तू उध्वस्थ केलेलं संसार हे क्षम्य ठरत नाही ,जे तुझ्या बाबतीत घडला ते दुर्दैवी च होता पण त्यातून ज्याप्रकारे तू घडत गेलीस ते जास्त दुर्दैवयी होता " राधा बाई :"मला कळलंय स्वामी ,माझ्या हातून खूप मोठी चूक झाली ,आणि तीच चूक मला आता सुधारायची आहे " स्वामी :"भिऊ नकोस मी तुज्या पाठीशी आहे " स्वामी राधा बाईला आशीर्वाद देतात .
जय जय श्री स्वामी समर्थ भाग 217/jai jai shree swami samarth episode 217/ ep.6thSept/colors marathi shree swami samarth ""
स्वामी विषारी विडा खाऊन ध्यानात बसलेत .
राधा बाई :"काय म्हणतात ते भक्त आमचे स्वामी साक्षात परब्रह्म आहेत ,स्वामी कुठल्याबी पाशात अडकत नाहीत, पण त्यांना कोण सांगेल कि त्यांचे स्वामी या राधाने दिलेल्या विडेच्या नशेत अडकलेत , बुवा बुवा आता हि राधा म्हणेल ते पूर्व आणि राधा म्हणेल ती पश्चिम " बाहेर सुमुख आणि आचार्य राधा ची आरडाओरड करायची वाट बघत असतात .राधा बाई स्वामी जवळ जाऊन येऊन बसते :"या राधाचा सौन्दर्य ब्रह्मास्त्र आहे ,एकदा का राधाने वार केला कि समोर कुणी बी असुदे घायाळ समजायचं ,अरे तू कोण आहेस रे एक दोन चेटूक विद्या शिकून लोकांना फसवणार एक बुवा ,अरे हि राधा १२ गावचा पाणी पिऊन आली आहे , आणि तू या राधा ला हरवणार ,आरा राधा आहे म्या राधा ,आता बघच हि राधा तुझी काय अवस्था करती "
राधा बाई स्वामींना स्पर्श करायला जाते ,तिला एक झटका बसतो ,स्वामी जागे होतात ,स्वामींच्या डोळ्यातून लख प्रकाश येतो :"बेवकूफ काय करत होतीस ,तुला काय वाटेल हा देह तुझ्या स्पर्शाच्या स्वाधीन होईल ,तू अजून आम्हाला ओळखला नाहीस आम्ही स्त्री आणि पुरुष च्या भेद च्या पलीकडं आहोत ,अरे तुम्हाला पाहता यावा म्हणून हा देह आणि पूजत यावा म्हणून हा आकार ,आम्ही साक्षात चैतन्य आहोत ,आणि चैतन्य ला कुठलीच आसक्ती नसते ,जे कुठल्याही मोहाला बळी पडत नाही ते चैतन्य , तुझ्या अहंकाराने तुला पार आंधळी केलाय आणि इतक आंधळा केलय कि स्त्री आणि पुरुष या भेदा पलीकडचा परब्रह्म हि तुला दिसेनासा झालाय ,आणि कसला अहंकार आहे तुला या सौन्दर्याचा ,अरे सौन्दर्य म्हणजे आत्म्याचा प्रकाश आणि बाह्य सौन्दर्य पेक्षा अंतर्या सौन्दर्य चा मोल जास्त आहेत ,अगं जो देह आम्ही तुला दिला त्याच देहाने तू आम्हाला भुल्व्हायला निघालीस , आणि जे अवय आम्ही दिले त्या अव्ययाने आमचा तप भंग करायला निघालीस तू ,ठीक आहे ज्या अव्ययांच्या अहंकाराच्या जोरावर तुझी सारासार विचार करण्याची शक्ती संपलीय , ते अववव्य आता या क्षणाला ब्राह्मणाला दान होतील , हट ". स्वामी असे म्हणताच , राधा बाई ला खूप त्रास होऊ लागते . स्वामी चोळप्पांच्या घरा बाहेर जातात . आचार्य आणि सुमुख आतमध्ये जाऊन बघतात तर राधा बाई रडत बसलेली असते . आचार्य :"चेटूक चेटूक" असे म्हणत सगळ्या गावकर्यांना गोळा करतात .
दुसरीकडे फुटाण्या विचार करतो की राधा ला इतका उशीर का होतंय . तितक्यात जिजा उठते आणि ताई ताई असे ओरडते . फुटाण्या तिला समजावयला जातो कि राधा तिला साखर फुटाणा आणायला गेली आहे. तिथे स्वामी येतात . जिजा :"देवबाप्पा ,हा बघ ना फुटाणा मामा ताईला कुठे तरी लपवून ठेवलाय " फुटाण्या :"स्वामी तुम्ही इथं ,राधा कुठे आहे " स्वामी :"तिचा जे व्ह्याचा ते झाला, गंगेच्या प्रवाहात अली आणि गंगा झाली " स्वामी जिजा ला झोपवतात . स्वामी :"दोन बहिणीच्या दोन तर्हा ,एकीच्या डोळ्याला डोळा लागत नाही आणि दुसरी झोपेतून जागी होत नाही "
दुसरीकडे राधा अक्का लग्नावरून घरी येतात . त्याना राधा बाई रडत असलेली दिसते . राधा अक्का तिला चिडून विचारते :"तू इथे काय करतेयस आणि तो बुवा कुठे आहे " येशू :"राधा काय झाला " राधा:"मी स्वामींशी जसा वागले त्याची किंमत मोजली ,ज्या स्त्रीत्वाच्या अहंकाराने माझ्यातला माणूस पण संपवला आज ते स्त्रीत्वच संपला " राधा बाई जेव्हा उठते तेव्हा दोघे अश्यर्यचकित होतात . राधा अक्का :"आगा येशे हिची वक्षस्थळं ... " येशू राधा बाई ला समजावते :"राधा मी तुला एक सांगू का स्वामींच्या सानिध्यात आल्यावर इथे कोणीच काही गमावू शकत नाही , आगा इथे जो प्रत्येक माणूस येतो ना तो काही ना काही कमावूनच जातो ,हे जे काही घडलाय ना ,या मागे स्वामींचा काहीतरी उद्देश आहे बघ आणि चांगलाच होणार आहे जे काही होणार आहे ते चांगलच होणार आहे " . दुसरीकडे स्वामी परत धयानात बसतात.
श्री स्वामी समर्थ भाग 215/jai jai shree swami samarth episode 215/ ep.4thSept/colors marathi shree swami samarth "कोणाचा साधा सरळ स्वभाव त्याची दुर्बलता कधीच असू शकत नाही "
देवयानी बाईसाहेबाना स्वप्न पडत कि दाजीबा सरकार नि दुसरं लग्न केला आहे . चंदा त्यांना समजावते ,पण देवयानी बाईसाहेब विचार करत बसतात कि त्यांच्या सासू कुठे गेलेत. चंदा सांगते कि दाजीबा सरकार त्यांची नीट काळजी नीट घेत नाहीत . देवयानी सांगते कि दाजीबा सरकारनी सगळी व्यवस्था केली आहे .
2.दुसरीकडे स्वामी भक्तांना :"कोणाचा साधा सरळ स्वभाव त्याची दुर्बलता कधीच असू शकत नाही . संसार मे पाणी सा सरल कुछ भी नाही पण तेच पाणी मोठ्या मोठ्या दगडाला फोडून काढता हे लक्षात ठेवा"
तिथे जिजा येथे , "मला देव बाप्पा ला भेटू देत नाही " स्वामी :"काय झाला बाळा " जिजा सांगते कि एक राक्षस तिला घाबरवत होता. राधा बाई तिला समजावून घेऊन जाते. स्वामी :"बाळा काय खरा काय खोटा याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे "
3.दुसरीकडे निलोत्तमा ला पैशाचा लोभ सुटत नाही.निलोत्तमा ला लोभ सुटत नसल्यामुळे ती एक नवीन अट घालते :"मी याचा विसर्जन करिन ,पण माझी एक अट आहे " सदा :"कोणती ?" तिलोत्तमा :"उद्या तुम्ही मला स्वामींची नखं आणून दयाची "
4.दुसरीकडे दाजीबा सरकार देवयानी बाईसाहेबाना :"आई साहेबानी आम्हाला डोक्यावर हात ठेऊन आणि शपत घ्याला लावली त्या जे म्हणतील ते तंतोपणे मान्य करायचा , आणि आम्ही हो म्हणालो ,मग त्यांनी दुसरा लग्न करायला सांगितलं" मग त्या देवयानी बाईसाहेबाना समोर नाटक करू लागतात.
5.दुसरीकडे चोळप्पा आणि सगळेजण लग्नाला जात असतात.राधा अक्का स्वामींना सांगते " घराची काळजी घे ,आणि राधा बाई ला घरात घेऊ नकोस ,मी स्वयंपाक करून ठेवला आहे तोच खाशील" स्वामी :"हम्म या आता".
6.दुसरीकडे छंद स्वामींना सांगायला जात असते पण कालिंदी तिला जाऊ देत नाही आणि हात धरून घरी घेऊन जाते.
7.दुसरीकडे राधा स्वामीं साठी स्वैपाक करत असते . फुटाण्या :"कसली तयारी करत आहेस ग राधे " राधा :"त्या बुवा साठी जेवण करतेय " फुटाण्या :"आगा पन तेव्हा तर तू काहीच बोलली नव्हतीस " राधा :"जर म्या त्या बुवाला आधीच सांगितलं असतं , तर ४ माणसं आधीच घेऊन बसला असता घरात ,म्हणून मी त्याला एकटा असतानाच भेटणार आहे अचानकपणे" जिजा पण येतो असे म्हणते पण राधा बाई तिला खोटा सांगते कि ती स्वामींकडे जात नाहीय.
1 E213 2ndtSept Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 213 "अडकलीस कि आमच्या पणात "
स्वामी वटवृक्षाखालीं बसलेत . चोळप्पा आणि नरसप्पा स्वामींची सेवा करत असतात . राधा बाई:"स्वामी माझी अशी इच्छा होती तुम्ही आमच्याकडे जेवायला यावं "
स्वामी :"येऊ कि तुझ्या हि घरी येऊ जेवायला , पण " तिथे फुटाण्या येतो आणि सांगतो :"राधे राधे, आगा चाल लवकर घरी ,जिजा लैच गोंधळ घालतेय "
राधा बाई गडबडीत निघू लागते जाताना ती म्हणते:"स्वामी ,तुमचे पण किंतु परंतु सगळं मला मान्य आहे ,पण तुम्ही या हा तेवढं " स्वामी हसून :"राधे आगा अडकलीस कि आमच्या पणात "
स्वामी ध्यानात बसलेत . दुसरीकडे सदा विचार करत असतो :"ह्या तिलोत्तमा ला कसा समजवू ,काय कमी आहे आपल्याला " सदा तिलोत्तमा ला विचारतो ,"स्वामींची नख घेऊन काय करणार आहेस " तिलोत्तमा :"मी त्याची ताईत करून ठेवेन ,आज एक ताईत गेलं तर ,नखं असतील तर त्याची १० ताईत करता येईल " सदा :"नाही नाही असली लबाडी नाही जमायची " तिलोत्तमा:"स्वामी आपली नखं टाकूनच देतात ना ,त्यात लबाडी काहीच नाही ,पटतंय ना " सदा :"पटतंय पण " तिलोत्तमा:"आता पण बिन काही नाही ,नखं कापायची आणि मला आणून द्यायची"
दुसरीकडे आचार्य आणि सुमुख चोळप्पा च्या घराबाहेर थाम्बलेलं अस्तात. आणि ठरवतात कोणाला हि स्वामींना भेटू द्याचा नाही राधा शिवाय. एक व्यक्ती स्वामींच्या दर्शनाला येतात , पण आचार्य त्यांना सांगतात :"स्वामी ध्यानात बसलेत ,तुम्ही धर्मशाळेत जावा ,उद्या सकाळी या ". तो व्यक्ती धर्मशाळेत जातो . भीमा पण स्वामींच्या दर्शनाला येतो. आचार्य असाच भीमा ला पण परत पाठवतात नाऱ्या चे वडील आजारी आहेत असा खोटा सांगून.भीमा नाऱ्या च्या वडिलांना भेटायला जातो स्वामींना ना भेटता .
राधा बाई तिथे येते आणि स्वामींना जेवायला द्यायला जाते . पण स्वामी ध्यानात बसले असतात आणि राधा बाई स्वामींची वाट बघत बसते . तिथे भुजंगा येतो आणि राधा बाईला जायला सांगते. पण ती तिथून जात नाही. स्वामीं ध्यानातून उठतात. भुजंगा सांगतो कि राधा आक्कांनी जेवण बनवला आहे मी गरम करून देतो. पण राधा बाई सांगते कि ते जेवण शिळा झाला असेल मी गरम जेवण देते स्वामींना . "स्वामी जगाचं पहारा करतात तुम्ही जावा " स्वामी पण भुजंगाला परत पाठवतात. स्वामी राधा बाईंनी बनवलेलं जेवण देते . आणि जेवण झाल्यावर विषारी विदा खायला देते . स्वामी :"आमच्या करीता खास बनवला आहे वाटतं " राधा बाई घाबरून हो म्हणते. स्वामीं राधा बाईला जायला सांगतात आणि तो विडा खातात. राधा बाई विचार करते :"आता खरी मजा येणार,या विडा सांगा रात्र भी रंगणार आणि ह्या बुवाचा खरा चेहेरा सगळ्यांसमोर येणार "
दुसरीकडे चंदा ला आईची आठवण येत असते. ती काळजी करते कि स्वामींना तीला भेटता येत नाही म्हणून . हरी भाऊ तिला समजावून त्याच्या मांडीवर झोपवतो.
जय जय श्री स्वामी समर्थ भाग 215.0/jai jai shree swami samarth episode 215.0/ ep.3rdSept/colors marathi shree swami samarth
निलोत्तमा ला लोभ सुटत नसल्यामुळे ती एक नवीन अट घालते :"मी याचा विसर्जन करिन ,पण माझी एक अट आहे " सदा :"कोणती ?" तिलोत्तमा :"उद्या तुम्ही मला स्वामींची नखं आणून दयाची " दुसरीकडे राधा स्वामीं साठी स्वैपाक करत असते . फुटाण्या :"कसली तयारी करत आहेस ग राधे " राधा :"त्या बुवा साठी जेवण करतेय " फुटाण्या :"आगा पन तेव्हा तर तू काहीच बोलली नव्हतीस " राधा :"जर म्या आधीच सांगितलं असतं तर ४ माणसं आधीच घेऊन बसला असता घरात "
S1 E212 1stSept Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 212 "भूतकाळ जरी वाईट असला तरी भविष्यकाळ मात्र चांगलाच होणार"
सदा ,सदा ची आई आणि बायको स्वामींचे दर्शन घेऊन घरी जात असतात . सदा ची बायको स्वामींच्या नखांची ताईत घेते आणि विहरीत विसर्जन करते असे सांगते .. स्वामी सगळ्या भक्तांना : "हि धरा हि पृथ्वी जेव्हा पाण्यात बुडत होती तेव्हा विरहाने आपल्या शिगावर पेलून धरली ,त्याच प्रमाणे हि पृथ्वी आम्ही आमच्या बोटावर तोलून धरतो, आमच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे,मग त्यात सगळेच आले ,पशु पक्षी प्राणी माणसं " तिथे आचार्य येतात ,आणी स्वामींची चेस्ट करतात. चोळप्पा आणि नारसप्पा चिडतात. आचार्य :"ह्या बुवाच्या म्हणणं आहे ना ,पशु पक्षी प्राणी हे आमच्या नियम प्रमाणेच वागतात,मग त्या झाडांवर बसलेल्या चिमणी ला सांगा ,तिने उडायचा नाही ,तुम्ही सांगे पर्येंत तिथून हलायचा हि नाही ,आहे कबुल" चोळप्पा :"रामाचार्य ,अहो आपण कोण स्वामींची परीक्षा घेणारे "
रामाचार्य :"अहो तुम्ही तर एक नंबरचे घाबरट ,अहो सांगा ना स्वामींना ते जमणारच नाही म्हणून " चोळप्पा :"आचार्य हे बोलणं योग्य नाही " स्वामी चोळप्पाना थांबवतात आणि चिमणी ला :"ए चिमणे , आम्ही आता बाहेर चाललोय ,तू हि खूप लांबून अली असशील आता आराम कर आणि आम्ही येईस्तर कुठे हि जायचा नाही " असे म्हणून स्वामी निघून जातात .
स्वामी जिजा ला घेऊन जंगलात येतात . स्वामी जिजा ला चिमणा चिमणी चा घरटं दाखवतात :"जिजा ,माणसं बनवतात ते घर आणि पक्षी बनवतात ते घरटे " जिजा ला तिचा बालपण आठवत "आई आम्हाला दोघांना चिमण्या म्हणायची ":जिजाची आई भाकरी बनवत असते . राधा आईला :"आई आज म्या भाकरी बनवते " आई :"तुम्ही दोघं भी माझ्या चिमण्या आहेत एकदा लग्न झाला तर जाल भूर कर उढून " जिजा :"म्या नाही जायची तुम्हा दोघांना सोडून ,ताई ला जायचे असेल तर जाऊ दे " राधा :"वाह ग ,म्या भी कुठं नाही जाणार " बाबा म्हणतात आपण घर जावई शोधू या . जिजा ला हे सगळं आठवतं :"आई बाबांची खूप आठवण आली , किती छान होता सगळं ,पण ते गेले " स्वामी :"बाळा भूतकाळ जरी वाईट असला तरी भविष्यकाळ मात्र चांगलाच होणार "
सुमुख आणि नाऱ्या त्या चिमणी ला हाकलतात . पण ते पक्षी मात्र उडून जात नाही . मग मात्र तिघे मिळून खाली शेकोटी पेटवतात . पण ती चिमणी तिथून हलत नाही. आचार्य कंटाळून एक काठीने त्या चिमणी ला हाकल्याला बघतात . पण स्वामी तिथे येऊन त्यांना थांबवतात.
दुसरीकडे देव्यांनी बाईसाहेब त्यांच्या सासूला फराळ आणून देतात आणि ते मेज वर ठेवतात पण ते मेज मोडलेला असतो . सासू दासी ला बोलवून म्हणतात :"आम्ही खराब बिघडलेल्या वस्तू टाकून देत असतो , आणि त्याबदल्यात नवीन वस्तू आणत असतो ,कुचकामी वस्तुंना आमच्या महालात जागा नाही " आणि त्या देवयानी बाईसाहेबांचा तिरस्कार करून निघून जातात .
S1 E212.0 29th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 210.0 "स्वामींच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे"
स्वामी सगळ्या भक्तांना :"हि पृथ्वी आम्ही आमच्या बोटावर तोलून धरतो, आमच्या इशाऱ्या शिवाय काहीच होत नाही इथे,मग त्यात सगळेच आले ,पशु पक्षी प्राणी माणसं " तिथे आचार्य येतात :"हो ,मग त्या झाडांवर बसलेल्या चिमणी ला सांगा ,तिने उडायचा नाही ,तुम्ही सांगे पर्येंत तिथून हलायचा हि नाही " आता स्वामी काय उत्तर देतील पाहू या आजच्या भागात .
S1 E210 30th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 210 "स्वामींनी दिले श्री कृष्ण रूपात दर्शन "
स्वामी जीजा ला :"पोरी छान आज तू बहीणी ची लाज राखलीस " फुटाण्या राधा ला :"राधे ह्या बुवा कडे नक्की मोठीच शक्ती आहे बघ ,म्हणून नंतर मनाचा बी ऐकतॊय तो " राधा बाई :"गप उभार इथे " स्वामी :"फुटाण्या अरे तुझी भावना आमच्याकडे पोहचली बर , अरे सच्ची भावना आमच्याकडे आपोआप पोहचते ,शिव हरी शंकर नमामि शंकर शंभो "
स्वामी चोळप्पांच्या घरी गेल्यावर: "हा विडा राधा आक्कांनी बनवलं आहे वाटतं " राधा अक्का :"तर तर सगळं नेमका कळत ह्याला ,तसं काही नाही हो जावायचा भार हलक केलं एवढच " स्वामी :"चोळ्या आम्हाला आता बासरी हवीय " सकाळी स्वामी दूध पित नाहीत" नाही नको जोपर्यंत चोळ्या आम्हाला बासरी देत नाही तोपर्यंत काही नको. " चोळप्पा जाऊन बासरी घेऊन येतात . स्वामी :"वाह चोळ्या , जा बस आता अराम कर आता ,लगेच येऊ नको आमच्यामागे "
दुसरीकडे राधा आणि फुटाण्याला बासरीचा आवाज येतो . ते शोधात जातात आवाज मागे . एक आंधळा साधू बासरी वाजवत असतो .साधू :"कोण?" राधा बाई :
"बाबा कोण तुम्ही ,तुमचा नाव काय ,कुठल्या गावचे ,बासुरी कुठे शिकलात ,छान वाजवता " बाबा :"मी सूरदास , मी जन्मतः आंधळा आहे , परमेश्वराने मला हि कला आनंद मिळावी म्हणून दिली असावी बहुतेक , भगवान श्री कृष्ण च्या हातात हि बासरी असते असा ऐकलंय ,"खरंतर कृष्ण कसा दिसतो मला माहित हि नाही ,याची देही याच डोळी दर्शन घ्याचा आहे "
राधा बाई विचार करते स्वामींची फजिती करावी . म्हणून ती :"बाबा,ह्या गावात एक सिद्ध पुरुष राहतात ,तुमची श्री कृष्णा दर्शनाची इच्छा नक्की पूर्ण करतील, स्वामी लै पोचलेले सिद्ध पुरुष आहेत, अशक्य हि शक्य करतात अशी ख्याती आहे त्यांची "
दोघेजण सूरदास बाबाना स्वामींकडे घेऊन येतात . स्वामी ध्यानात बसलेत .. सगळेजण वाट बघत बसतात .
दुसरीकडे दाजीबा देवयानी बाईसाहेबानची काळजी घेत असतात .देवयानी :"सरकार आम्ही आजारपण आईसाहेबांना जाणवू देणार नाही " . दाजीबा मनात विचार करतात "राणी साहेब हे सगळं कारण भाग आहे हो आम्हाला नाहीतर नसतं इतका त्रास दिला , हे सगळं तुझ्यासाठी चालू आहे चंदा आणि तुला त्याची खबरच नाही " तिथे सुमुख येतो आणि दाजिबांना महाराजांकडे घेऊन जातो . देवयानी बाईसाहेब आई साहेबाकडे घेऊन चल म्हणून चंदा ला त्यांच्या सासू कडे घेवून जातात . सासू त्यांना पाय चेपायला सांगतात . सासू त्यांना लाथ मारतात . "हे असा असता पाय चेपण ,इतका हलका " सासू त्यांना परत पाय चेपायला लावतात. चंदा मनात विचार करते :"स्वामी मला हे बघवेना झालाय आता तुम्हीच काहीतरी करा "
दुसरीकडे सूरदास बाबा ,राधा फुटाण्या आणि सगळे गावकरी स्वामींची वाट बघत बसतात. पण स्वामी ध्यानांत च बसलेत .
S1 E210.0 29th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 210.0 "स्वामींनी दिले श्री कृष्ण रूपात दर्शन "
एक अंध साधू :"खरंतर कृष्ण कसा दिसतो मला माहित हि नाही ,याची देही याच डोळी दर्शन घ्याचा आहे " राधा बाई आणि फुटाण्या त्या साधू ला स्वामींकडे घेऊन येतात . तिथे येऊन ते साधू खूप प्रकाश आल्यामुळे डोळे बंद करतात . पण डोळे उघडल्यावर त्यांना स्वामी , मुरली वाजवतांना भगवान श्री कृष्ण रूपात दर्शन देतात . स्वामींनी कृष्ण भक्त सूरदास ह्यांना श्री कृष्णा रूपात दर्शन दिले होते तसेच ,त्यांचे सगळे दुःख दूर होऊन त्यांना भरपूर ज्ञान मिळेल असा आशीर्वाद दिला होता .
हे साधू सूरदास च आहेत का ? हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला सब्स्क्रिब करा . धन्यवाद .
S1 E209.0 28th Aug shree swami samarth Swami bhaktano namaskar श्री स्वामी समर्थ भाग 209.0 "आमचे पाय धु "
स्वामी चिडून गावातून चालत असतात .चोळप्पा आणि नारसप्पा त्यांच्या मागे मागे धावत असतात . स्वामी चिखलातून चालत जातात आणि झाडाखाली येऊन बसतात .तेथे राधा बाई येते :"स्वामी मला फकस्त एक संधी द्या तुमची सेवा करायचे " स्वामी:"मग पाय धु आमचे " स्वामींचे पायाला चिखल लागले आहे . राधा बाई गोंधळून जातात .
भक्तांनो देव नेहमीच आपली परीक्षा घेत असतो . भक्ती मध्ये अहंकार ला मुळीच जागा नाही . अर्जुनाला पण जेव्हा अहंकार झाला होता तेव्हा भगवान श्री कृष्ण नि त्याचा अहंकार मोडला होता . आता राधा बाईची सुद्धा परीक्षा होता आहे .राधा बाईला आपल्या सौन्दर्याचा खूप अहंकार आहे . सूड बुद्धी सोडून राधा बाई स्वामी शरण जाईल का?. हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला सुब्स्क्रिब करा . धन्यवाद .
स्वामी सदा ला नख कापायला सांगतात. स्वामी :"सदा तू काय म्हणालास आई आजारी आहे जा तिला घेऊन ये " सदा :"अहो पण ती अंथरुणावरून उठूच शकत ती कशी येईल " स्वामी :"मग आमचा अंश घेऊन जा " भुजंग सांगतात कि स्वामींच्या नखाचा ताबीज करून आईच्या गळ्यात घाल . सदा हो म्हणून नख सांभाळून ठेवतो. स्वामी तिथून कुठेतरी जातात आणि सगळ्यांना तिथेच थांबायला सांगतात. एक आजारी व्यक्ती स्वामींना शोधत येतो, आणि स्वामींना शोधत जातो.
दुसरीकडे देवयानी बाईसाहेब त्यांच्या सासू ना सांगतात त्या आई होणार नाहीत आणि आजारी आहेत . सासू चिडून देवयानी बाईसाहेबाना , रागावतात कि त्यांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्याची वाट लावून ठेवली . चंदा देवयानी बाईसाहेबांसाठी खंडोबा कडे साकडं घालायला जाते . चंदा ला स्वामी भेटतात :ती फुलं स्वामींना वाहते आणि नमस्कार करते . चंदा :"स्वामी मला ठाऊक आहे ,खंडोबा आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही .देवयानी बाईसाहेबाना कळेल तेव्हा कळेल ,पण मला कळलंय , स्वामी देवयानी बाईसाहेबांचे आजार बरं व्ह्याला पाहिजे " स्वामी :"विधी लिखितावर पूजेचा उपयोग होत नाही ,शिव शंकर शंभो "
दुसरीकडे तो आजारी व्यक्ती स्वामींना शोधत आचार्यांची घरी येतो . ती आचार्यांची बायको गया वाहिनी त्यांना पाणी आणून देते . ती आजारी व्यक्ती सांगते, माझा पोट खूप दुःखत असता , स्वतः दत्त गुरु नि स्वप्न दृष्टांत दिला "श्रीपुरी चे झाड चे रस पी ,पण ते झाड कुठेच भेटला नाही ":"अक्कलकोटच्या स्वामीच हे कोड सोडवतील" . ती व्यक्ती स्वामींकडे येते .स्वामी :"श्रीदहरा फार त्रास सोसलंस तू पण आता संपणार, त्या वटवृक्षापासून इतपर्यंत फेऱ्या मारला ना तो तुझ्या भोगांचा होता आणि आता तो पूर्ण होणार हे झाड दिसत या लिंबाच्या झाडाला श्रीपुरी चे झाड म्हणतात " ती व्यक्ती "स्वामी तुम्ही प्रत्यक्ष देव आहात " तिथे चोळप्पा येतात .स्वामी त्यांना या झाडाच्या पाला चा रस काढायला सांगतात. चोळप्पा रस काढायला जातात .
दुसरीकडे फुटाण्या राधा ला समजावतो स्वामींच्या नदी लागायला नको .पण राधा त्याचा ना ऐकता :"त्या बुवाला नमवणं जरा कठीण आहे पण मी ते करणारच "
स्वामी सदा ला नख कापायला सांगतात. स्वामी :"सदा तू काय म्हणालास आई आजारी आहे जा तिला घेऊन ये " सदा :"अहो पण ती अंथरुणावरून उठूच शकत ती कशी येईल " स्वामी :"मग आमचा अंश घेऊन जा " भुजंग सांगतात कि स्वामींच्या नखाचा ताबीज करून आईच्या गळ्यात घाल . सदा हो म्हणून नख सांभाळून ठेवतो. स्वामी तिथून कुठेतरी जातात आणि सगळ्यांना तिथेच थांबायला सांगतात. एक आजारी व्यक्ती स्वामींना शोधत येतो, आणि स्वामींना शोधत जातो.
दुसरीकडे देवयानी बाईसाहेब त्यांच्या सासू ना सांगतात त्या आई होणार नाहीत आणि आजारी आहेत . सासू चिडून देवयानी बाईसाहेबाना , रागावतात कि त्यांनी त्यांच्या मुलाच्या आयुष्याची वाट लावून ठेवली . चंदा देवयानी बाईसाहेबांसाठी खंडोबा कडे साकडं घालायला जाते . चंदा ला स्वामी भेटतात :ती फुलं स्वामींना वाहते आणि नमस्कार करते . चंदा :"स्वामी मला ठाऊक आहे ,खंडोबा आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही .देवयानी बाईसाहेबाना कळेल तेव्हा कळेल ,पण मला कळलंय , स्वामी देवयानी बाईसाहेबांचे आजार बरं व्ह्याला पाहिजे " स्वामी :"विधी लिखितावर पूजेचा उपयोग होत नाही ,शिव शंकर शंभो "
दुसरीकडे तो आजारी व्यक्ती स्वामींना शोधत आचार्यांची घरी येतो . ती आचार्यांची बायको गया वाहिनी त्यांना पाणी आणून देते . ती आजारी व्यक्ती सांगते, माझा पोट खूप दुःखत असता , स्वतः दत्त गुरु नि स्वप्न दृष्टांत दिला "श्रीपुरी चे झाड चे रस पी ,पण ते झाड कुठेच भेटला नाही ":"अक्कलकोटच्या स्वामीच हे कोड सोडवतील" . ती व्यक्ती स्वामींकडे येते .स्वामी :"श्रीदहरा फार त्रास सोसलंस तू पण आता संपणार, त्या वटवृक्षापासून इतपर्यंत फेऱ्या मारला ना तो तुझ्या भोगांचा होता आणि आता तो पूर्ण होणार हे झाड दिसत या लिंबाच्या झाडाला श्रीपुरी चे झाड म्हणतात " ती व्यक्ती "स्वामी तुम्ही प्रत्यक्ष देव आहात " तिथे चोळप्पा येतात .स्वामी त्यांना या झाडाच्या पाला चा रस काढायला सांगतात. चोळप्पा रस काढायला जातात .
दुसरीकडे फुटाण्या राधा ला समजावतो स्वामींच्या नदी लागायला नको .पण राधा त्याचा ना ऐकता :"त्या बुवाला नमवणं जरा कठीण आहे पण मी ते करणारच "
स्वामी चोळप्पाना :"चोळ्या जा घरी जा, आज आम्हाला राधा कढ जायचं आहे "
दुसरीकडे राधा बाई जिजा ला झोपवत असते:"चल झोपून घे ,लई उशीर झालंय " .जिजा :"माझ्या लक्षात आहे आज देव बाप्पा येणार आहे " राधा बाई मनात विचार करते :"कसा सांगू तुला आज त्या बुवाला फक्त मी भेटणार आणि त्याचा कायमचा बंदोबस्त करणार " जिजा झोपी जाते . राधा बाई :"आज येऊ दे बुवा ला , आज वरच्या सगळ्या अपमानाचा बदल घेणार आहे मी " स्वामी हे सगळं बघून चिडतात
1. स्वामी चंदा,जिजा,चोळप्पा आणि येशू ना मूठभर चण्याची गोष्ट सांगत असतात. राधा अक्का सगळ्यांना दूध देतात आणि गोष्ट पूर्ण करतात. चंदा जिजा ला :"जिजा तुझ्या हाताला काय बांधलंय " जिजा ला राधा बाईंनी सांगितलेलं आठवते. जिजा :"देव बप्पा उद्या रात्री तू आमच्या घरी येणार ना " स्वामी:"आगा बाळा तुझं मन कसा काय दुखवू आम्ही ,आम्ही येणार तुझ्या घरी येणार तुला भेटायला येणार "
2. दुसरीकडे भीमा स्वामींना सांगतात "स्वामी मला लग्नासाठी स्थळ चालून आलाय, नाऱ्याना त्या पोरीला आणि त्याच्या आईला इथंच बोलावलंय बघा.स्वामी माझा लग्न होणार ना ? " स्वामी मात्र शांत बसलेत .
आई मुलीला घेऊन येतात :"ए नाऱ्या ,माझी मुलगी काय वाऱ्यावर पडलीय ,या भीमाला आवळू आहे ,ह्याच्याशी माझ्या मुलीचा लग्न लावणार होतास ?" नाऱ्या :"आगा जरा हळू बोल कि मी सांगितलं होता कीं" आई :"अरे खोटारड्या ,हे लग्न होणार नाही , हि सोयरीक मोडली " आचार्य तिथे येतात आणि हसू लागतात . आई :"या अक्कलकोटात परत पाऊल ठेवणार नाही ,सगळी खोटारडी लोक राहतात इथे " स्वामी चिडून खाली बसतात आणि त्या दोन रंगवलेल्या मडक्यावर हात ठेवतात. मुलगी म्हणते :"आगा आई , ऐक ना जरा ,आगा काय बिघडला असता " आई :"तुला आता वाटतंय पोरी ,पुढं सगळं आयुष्य काढायचा आहे ,तुझा परत एकदा लग्न मोडला ,आपल्या गरिबी मूळ चांगली स्थळं येत नाहीत आणि आली तर हा अशी येतात .तुझ कसा होणार पुढं कोणास ठाऊक"आईला चक्कर येत असते . भीमा त्यांना पाणी आणतो .मुलगी आईला पाणी पाजते :"आई तुला बारा वाटत आहे ना " भीमा:"त्यांना काय होतंय " मुलगी :"त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे आणि ते माझ्या मुळेच आहे , माझा लग्न जुळत नाही म्हणून त्याची सतत चिंता करत असते, तुमच्या
स्थळा कडून त्यांना खूप अपेक्षा होतीं ,इथे जमेलच असा वाटलं होता ,पण हे असा झाल्यानं तिला सहनच झाला नाही " भीमा :"अहो पण हे असा झाल्यानं त्यांच्या जीवावर बेतेल कि " आई :"आगा ह्यांच्या सोबत बोलत काय बसलीस ,कसं तरी होतंय " भीमा :"आई तुम्ही काय भी काळजी करू नका , अहो अक्कलकोटचे हवा लै शुद्ध आहे ,सगळं व्यवस्थित होईल ,तुम्हाला बारा बी वाटेल " भीमा खाली बसून त्या मुलींच्या आईचे पाय चोळू लागतो :"आई, तुम्हाला पोरीचा लग्न माझ्याशी नाही ना करायची ,नका करू ,तुम्हाला खरा सांगू का , बारा झाला हे लग्न मोडला ,अहो माझ्या पेक्षा चांगला मुलगा तिच्या नशिबात असेल ,म्हणून हे लग्न मोडला असा समजा ,अहो एवढा नक्षत्रासारखी मुलगी तुमची ,म्या स्वतः खटपट करेन ,असा पोरगा बघेन जो फक्त नारळ घेऊन तुमच्या पोरींशी लग्न करेल पण तुम्ही काळजी करू नका ""आई आता बारा वाटतंय ना तुम्हाला ,म्हणजे शांत वाटतंय ना तुम्हाला " आई :"होय आता बारा वाटतंय शरीर आणि बुद्धी ठिकाणावर आहे " आई उठतात . भीमा :"आई ,तुम्ही काळजी करू नका ,म्या बैलगाडीची लगेच व्यवस्था करतो त्यात बसून जावा " आई :"त्याची काही गरज नाही ,म्या एक विचारू का?" भीमा :"विचारा ना " आई :"तुम्हाला कोणती वेळ सोईस्कर आहे ते सांगा म्हणजे तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढू या " सगळेजण खुश होतात. भीमा :"म्हणजे आमचा लग्न " आई :"हो ना , अहो तुमच्यासारखा चांगला आणि मोठ्या मनाचा मुलगा आम्हाला कुठं मिळणार आहे ,मी तुम्हच्या बद्दल इतका वाईट बोलले ,नावं ठेवली ,लग्न मोडून निघाले होते पण तुम्ही आमचं चांगलाच विचार केला ,तरीपण तुम्ही माझी इतकी चांगली काळजी घेतली ,मला सांगा कुठून मिळणार तुमच्यासारखा चांगला मुलगा ,तुम्हीच माझ्या मुलीला सुखात ठेवाल " भीमा :"आई ,हा तुमच्या मनाचा मोठेपणा ,पण तुमच्या मुलीला विचारा ना म्या त्यांना पसंद आहे का म्हणून " आई :"काय ग पसंद आहे ना " मुलगी हो म्हणते .आचार्य :"म्हातारे ,आगा मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ,आगा तिला आयुष्यभर भोगावा लागेल या भीम्या मूळ " स्वामी चिडून :"काय रे दुसऱ्याचा भलं बघवत नाही ना तुला " आचार्य:"या मुलीच्या आयुष्यात काय भलं होणार आहे, ह्याच्याशी लग्न केला ना आयुष्यभर सोसावा लागणार आहे तिला " स्वामी :"अरे काय सोसायचा ते ती सोसेल ना ,तुला काय अडचण आहे,चाल "
भीमा :"स्वामी पाय पडतो " स्वामी :"ते पाय बाय नंतर जा दगड घेऊन ये " भीमा स्वामींना दगड आणून देतात. स्वामी :"हुंडासा काढ ,काढ म्हटलं ना " भीमा डोक्यावरचा हुंडासा म्हणजे पगडी काढतात . स्वामी :"भीमा ,आमची लेक आहे ती , आमच्या लेकीचा लग्न करतोय ,आणि आम्हाला हा असा दोन डोक्याचा जावई नकोय ,एकच डोकं हवा आणि ते हि ताळ्यावर हवा ,काय " असे म्हणून स्वामी त्या दोन मडक्यातील एक छोटा मडकं उचलतात :"शिव हरी शंकर ,नमामि शंकर ,शिव शंकर शंभो "
1. स्वामी त्यांनी रंगवलेलं मडकं जमिनीत पुरतात. त्यावर एक छोटा मडकं ठेवतात . भीमा :"चोळप्पा भाऊ मी त्या लोकांची सांगत सोडली ,पण मला काही त्याचा अर्थ कळेना " चोळप्पा :"भीमराव तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा " भीमा स्वामीना फुल वाह्तात . स्वामींचे आशीर्वाद घेतात . स्वामी :"काय रे भीमा ,रे दोन दोन डोकं असून काही उपयोग नाही ,तुझ्हा एक डोका घालवायला हवा " भीमा :"स्वामी तुम्ही भी चेस्टआ करायला होय " भीमा उठत असताना त्यांची पगडी पडते . भीमा चे डोकं उगड पडत . आणि सगळे हसू लागतात . भीमा रडू लागतात . चोळप्पा :"अहो असा धीर सोडून कसा चालेल ,तुम्ही त्या लोकांचा विचार करू नका ,लोकांचा काय आहे ,कोणाची फजिती झालेली पाहून लोकांना हसायला मजाच येते ," भीमा :"अहो सगळ्या जगानं दोन डोक्याचा म्हणून चिडवले पण म्या कधीच लक्ष्य दिले नाही ,पण आज स्वामींनी .. " चोळप्पा :"भीमराव तुम्हाला दुखावण्यासाठी स्वामींनी काहीही केलेलं नाही, हे काळ्या दगडावरची रेघ आहे हे लक्ष्यात घ्या ,आहो तुम्ही काय नि मी काय आपण सामान्य माणसं आहोत हो , स्वामींच्या बोलण्यामागचा आणि कृतीमागचा अर्थ आपल्याला कळत नाही हा आपला दोष आहे ". तिथं आचार्य येऊन परत भीमा ची चेस्ट करतात . चोळप्पा :" भीमराव तुम्ही माझा एक ,स्वामींनी जे काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका " आचार्य :"भीम्या अरे कोणत्या तरी जन्माचा पाप आहे म्हणून हे तुझ्या डोक्यावर अवाळू आलाय " तिथे स्वामी येतात :"खबरदार ,आमच्या समोर आमच्या भक्ताचा पाणउतारा करतोस ,चल निघ इथून " आचार्य निघून जातात .भीमा परत रडू लागतात .स्वामी :"काय रे भीमा ,अरे अस मुळुमुळु रडतोय काय , अरे शरीराच्या व्यंगा पेक्क्षा मनाला व्यंग येणार नाही याची काळजी घे ,अरे सारखा घाबरणं ,खचून जाणं ,क्षणा क्षणाला रडणं ,अन्याय सहन कारण हे मनाचा व्यंग ,अरे ताठ मनानं आणि ताठ कंण्यानं जगायला शीक ,उद्या लग्न होणार आहे तुझा ,अरे असा वागला तर बायको काय म्हणेल " आचार्य हे सगळं लपून बघत असतात :"बर भीम्या ,मी पाहतो कसा लग्न होतो तुझं "
2. दुसरीकडे नाऱ्या भीमा ला लग्नाचा स्थळ आहे असं सांगतो . "स्वामींचा शब्द खरा ठरणार ,मुलगी आणि आई दोघीच घरी असतात ,हुंडा वगैरे काही मिळणार नाही " भीमा :"मला चालेल,पण त्यांना माज्या अवाळू बद्दल सांगितलं नाही " नाऱ्या :"हे नाही ,त्यांना फक्त चांगला मुलगा पाहिजे आणी ते तू आहेस ,बाकी ठरत आहे असा दिसला कि सांगू सगळं "
3. दुसरीकडे आचार्य मुलीच्या आईचा कांन भरतात . त्यांना स्वामी आणि भीमाच्या व्यंगा बद्दल सांगतात . स्वामी ह्यामुळे खूप चिडतात .
4. दुसरीकडे स्वामी चोळप्पाच्या घरी आहेत . तिथे फुटाण्या येतो आणि स्वामीना जिजा आठवण काढत आहे चला म्हणतात. स्वामी :"काय रे ,नक्की जिजाच आठवण काढत आहे ना" फुटाण्या घाबरून "होय होय तर जिजाच आठवण काडतिया " पण राधा अक्का त्यानं अडवते आणि जिजा ला इथे घेऊन ये पण राधा ला आणू नको असे फुटाण्याला सांगते. "जिजा इथे आलेली आवडते मला ,तिच्यात माझा कृष्णप्पाच दिसतो ,येताना तु घेऊन ये जिजाला ,पण त्या राधाला घेऊन येऊ नको"
5.दुसरीकडे राधा आणि दाजीबा बुवाची वाट बघत असतात . पण फुटाण्या सांगतो कि राधा अक्कानि त्यांना येऊ दिला नाही .
6.दुसरीकडे चोळप्पा स्वामींचे पाय दाबत असताना :"स्वामी सासू बाईचा म्हणणं ऐकून तुम्ही त्यांच्या शब्दाला मन दिला " स्वामी :"कधी प्रत्यक्षपणे , तर कधी अप्रत्यक्षपणे सगळं घडवून आणणारे आम्हीच ,फक्त तुम्हाला ते कळत नाही "
7.दुसरीकडे दाजीबा चिडून बसलेत स्वामी ना आल्यामुळे .. पण राधा जिजा ला सांगते :"देवबाप्पा ला सांगायचं ,आता मी तुझ्याकडे आले ना तस तु उद्या आमच्याकडे यायचा " आणि तिला लक्ष्यात राहावा म्हणून एक लाल धागा बांधते .. जिजा फुटाण्या बरोबर जाते . राधा :"मला माफ कर ग जिजा मला माझ्या कामासाठी तुझा वापर करावा लागतंय ,पण काय करणार ना बाळा तो बुवा आपल्या पोटावर लात मारतोय म्हणून ताईला हे सगळं करावा लागत " स्वामी मात्र हसत असतात :"शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "
1. चंदा पाड्यामागून लपून बघत असते . दाजीबा कालिंदी ला हळूच :"ऐकते आहे ती " त्यावर कालिंदी नाटक करू लागते :"सरकार ,चंदा ची तिच्या संख्या आई पेक्षाही जास्त काळजी घेईन " दाजीबा :"कसा आहे कालिंदी बाई आमच्या राणी सरकार तुमच्या चंदाला सख्या बहिणीसारखा मानतात ,आता तुमची चंदा खुश तर आमचे राणी सरकार खुश ,म्हणून हा सगळा आटापिटा " सगळेजण हसू लागतात .
2.दुसरीकडे स्वामी पण हसत असतात . स्वामी :"एक चेहरे पर कितने चेहेरे लागते है लोग ,पण आमच्यापासून काहीही लपलेले नाही " स्वामींचे पाय दाबत भुजंगा :"बरोबर आहे स्वामी ,पण कोण बद्दल बोलत आहेत तुम्ही " स्वामी चिडून :"एका वेळेला एक काम कर , आमच्या डोक्यावरचा भर तू घेऊ नकोस ,सांगू कधीतरी चल " भुजंगा:"ते लोक आले आहते भेटायला ,एक आजोबा पण आलेत ,भेटू द्यायचा का?" स्वामी :"आने दो " आजोबा :"स्वामी , मला काही नको ,पण मरण्या आधी गॉड धोड खाण्याची इच्छा आहे " स्वामी :"बरं आज तुला श्रीखंड पोळी खाऊ घालतो ,जा बस तिथे " तिथे राधा बाई जिजा ला घेऊन येतात .जिजा खुश होते आणि "देव बाप्पा " अशी म्हणते . आणि स्वामी च्या जवळ बसते . राधा :"मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते , मी लै चुकीचे वागले ,आता स्वामी माज्यासाठी देवा प्रमाणेच आहे , माझी जिजा तर त्यांना देवबाप्पाच म्हणते ,हि जिजा माझी बहीण ,ह्याच्या आधी माझ्या जिजा ची खूप काळजी वाटत होती , पण स्वामींनी माझ्या बहिणेला त्यांच्या छात्रछाये खाली ठेवल्या ,पण आता मी निश्चिन्त आहे ,माझी बहीण जिजा जरा वेगळी आहे ,पण तिनेच मला समजावलं ,तेव्हा कुठे मला उपरती झाली ,आता माझ्या जीजेचा देवबाप्पाच माझ देवबाप्पा आहेत " राधा स्वामींना नमसकार करते . राधा स्वामींसाठी श्रीखंड पुरी आणले आहे .स्वामी :"ते आजोबा दिसतायत ,त्यांना खाऊ घाल श्रीखंड पुरी ,म्हणजे ते आमच्यापर्यंत पोहचेल " राधा त्या आजोबाना श्रीखंड पुरी देते पण मनात विचार करते :"ह्या बुवाला आपल्या कडे करायचा असेल तर हे सगळं करावाच लागेल " ते आजोबा श्रीखंड पुरी खाऊ लागतात .राधा बाई मात्र त्यान्च्याकडे रागाने बघत असते .
राधा अक्का स्वामी येणार आहेत म्हणून खुश आहेत आणि त्यासाठी तयारी करत आहेत ,स्वामींच्या आवडीची ,अंबाड्याची भाजी भाकरी आणि खीर बनवतात . चोळप्पा म्हणतात :"सासू बाई स्वामी काही फक्त आपल्या कुटुंबाचे राहिले नाहीत ,ते सगळ्या अक्कलकोटचे झालेत ,समजा स्वामींना अचानक कुठे जावं लागला तर तुम्ही जे सगळी तयारी करून ठेवली आहे ती फुकट जाईल ना " राधा अक्का :"तर तर ,असा बर होऊ देईन मी ,तो जिथं असेल त्याला हाताने धरून घेऊन येईन मी ,त्याला कुठे हि जाऊ द्याची नाही मी " तिथे स्वामी येतात. "शिव शंकर शंभो ,चोळ्या आम्ही आलो बर का " राधा अक्का खुश होऊन :"बैस हो बैस आता आलास ना ,तर कुठे हि जाऊ देणार नाही मी ,छान बेत केला आहे तुझ्या आवडीचा सगळं , माझ्या वाटणीचा लोणी सुद्धा तुला देणार आहे शी हरी शी हरी " स्वामी :"वाह वाह चोळ्या , अरे जो पर्येंत आम्ही इथे मुक्काम ठोकला होता तोवर एवढे लाड काय आमचे झाले नाहीत ,जरा मुक्काम काय हलवला तर एवढा प्रेम उतू चाललंय ,हम्म ह्याला म्हणतात अति परिचयात अवज्ञा " राधा अक्का :"असं काही नाही आहे हो , तुला हवी तेवढी खीर खा ,सगळी संपवलीस तरी मी काही रागवायची नाही " स्वामी :"आगा तू किती हि रागावलीस तरी आम्ही ती खीर तर आम्ही खाणारच ,पण आता कोणी तरी आमची वाट पाहत आहे "
3. दुसरीकडे हरी भाऊ घरी येतात :"तू आणि चूलपाशी " कालिंदी :"अहो म्या रोजच तिथं दिसणार आहे,आपली चंदा ,आपल्या घरासाठी केवढा करती " कालिंदी आपला दागिना दाखवते आणि सांगते दाजीबा सरकार नि दिला आहे म्हणून . छंद घरी येते .कालिंदी तिला बसवते . :"चांदुले बैस हा ,मी तुझ्या साठी भाकरी करते,पण आदी मी हा दागिना काढून ठेवते " कालिंदी आतमध्ये जातात . हरी भाऊ :"चांदुले ,ह्या कालिंदीच्या बदललेल्या रूप वर जाऊ नकोस हा,उद्या ती परत बिनसले तर तुला वाईट वाटेल " चंदा :"आरा बा ,दागिन्यांमुळं का होईना त्या माझ्या बरोबर एवढा प्रेमानं वागतायत ,आणि त्यातच मला समाधान आहे बघ ".
4. दुसरीकडे राधा बाई दाजीबा सरकार ना विडा खाऊ घालते . दाजीबा :"ह्या वेळेला त्या बुवा ला अशी अद्दल घडवायची कि गम्मत आली पाहिजे " राधा :"सरकार अहो डाव काय खेळायचा आणि कधी , हे सगळं ह्या राधान ठरवलंय ,तो बुवा आज रात्री इथं येईल असा बेत केलाय राधान " दाजीबा :"तू बुवा लै हुशार आहे,साधा सुद्धा नाही तो " राधा :"असेल तो बुवा हुशार ,पण मी बी राधा आहे राधा ,या राधा ला तो बुवा नाही कसा म्हणेल ते मी बगतेच "
दुसरीकडे स्वामी त्यांनी रंगवलेलं मडकं जमिनीत पुरतात. त्यावर एक छोटा मडकं ठेवतात . भीमा तिथे येऊन त्यांना फुलं वाहतो.
स्वामी :"राधा बाई आगा नृत्य आणि संगीत हे दैव्यि देणगी आहे , आमचा ठाकूरदास,त्याच्याकडे बघ , त्याला पण सरस्वती प्रसन्न आहे ,पण तो त्याचा उपयोग कीर्तनासाठी करतो ,लोकांना उपदेश देण्याकरिता करतो त्यांना देव समजावा म्हणून करतो ,आगा ह्यांना उपरती झालीय, तुला कधी होणार ?,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " राधा तिथून निघून जाते . सगळेजण स्वामींना नमस्कर करतात . पण राधा चिडून आतमध्ये जाते . राधा :"हे सगळॆ पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे पचायला जाड जात आहे ".
राधा अक्का चोळप्पा कडे आलेत . राधा अक्का खुश होऊन :"आगा येशे हा बुवा काळ रात्री आपल्याकडेच आला होता ,आपल्या घराची सवय झाली त्याला ,आप्ल्या घराइतका समाधान त्याला कुठे मिळणार "
जिजा :"कुठे चाललो आपण " राधा बाई :"बाळा आधी चाल तर मागमी सगळं सांगते " राधा बाई आणि जिजा स्वामीं कडे म्हणजे चोळप्पांच्या घरी येतात . राधा :"स्वामी मला आता उपरती झालीय ,मला तुमचा शिष्य बनवून घ्या " राधा अक्का मात्र चिडून :"हिच्या सारखी बाई इथे येत काम नाहीं " चोळप्पा :"सासू बाई जरा शांत बसा". पण राधा अक्का दोघांचा हात धरून त्यांना बाहेर हाकलायला जातात .बाहेर सगळे गावकरी गोळा होतात . स्वामी :"टेहरो " स्वामी राधा अक्का ना :"काय ग काय चाललंय ,मोठी आहेस ना तू घरी आलेल्या पाहुणायांशी असा वागत का ,बरं हीच सोड हि जिजा ,आगा या लहान लेकराशी तरी नीट वाग ,तुझ्या कृष्णप्पा शी कोणी अशी वागला तर चालेल का तुला " स्वामी राधा अक्कांना जिजाला खर्वसाची वडे खाऊ घालायला सांगतात .राधा अक्का जिजा ला घेऊन जातात . स्वामी राधा ला :"आम्ही कोणाला शिष्य वैगेरे करून घेत नाही , आमचा भक्तपणा हे हक्कानं कामव्याचा आणि मिरवायचा असता ,आणि हक्काने निभायचा सुद्धा ,आगा नातं असता थेट हृदयापासून हृदयापर्यंत पर्येंत बग जमलं तर " राधा बाई स्वामींच्या पायाशी पडते :"स्वामी तम्ही सांगाल तास करणार मी झोकून देईन स्वतःला " राधा अक्का जिजाला खर्वस देतात .जिजा खुश होऊन खाते . राधा बाई आणि जिजा परत घरी येतात .
राधा जिजा ला आतमध्ये जाऊन छकुली बरोबर खेळायला सांगते . तिथे दाजीबा ,आचार्य आणि सुमुख येतात. आचार्य :"विचार सरकार खडसावून विचार ,गेली होतीस का नाही त्या बुवाच्या पायावर डोकं ठेवायला " दाजीबा आणि राधा बाई मात्र हसू लागतात .दाजीबा :"काय रामाचार्य ,गुप्त कारस्थान फक्त तुम्हीच करू शकता ,राधा आहे ते राधा आमच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही ,वाह राधा वाह राधा काय पासा टाकला त्या बुवा वर पण राधा त्या बुवा ला काही शंका तर अली नाही " राधा नाही म्हणते . रामचार्य :"आला बरा आमच्या ध्यानात , जेव्हा आपण शत्रूला समोरासमोर लोळवू शकत नाही तेव्हा शत्रूच्या गोटात शिरून त्याला लोळवायचा असता बरोबर आहे ना सरकार " दाजीबा :"अगदी बरोबर ,शिका जरा तिच्याकडून " राधा :"सरकार आता बघाच हि राधा काय काय करती ते " सुमुख :"आचार्य हि बाई तर विश्वामित्राची मेनका निघाली ,आता मला हिच्यावर विश्वास वाटू लागलाय ,जे काम तुम्हाला जमलं नाही ते काम हे बाई करून दाखवते का नाही ते पहाच "
दुसरीकडे दाजीबा सरकार चंदाला :"आम्हाला लै काळजी वाटते राणी सरकारांची ,काही केला तरी त्यांच्या ताब्यातील सुधारच होत नाही .. पण त्यांचया समोर असला काही दाखवता येत नाही ,आम्ही आतून जर खूप खचुन गेलो हे जर त्यांना कळलं तर ते हतबल होतील ,चंदा तू देखभाल करशील त्यांची ,त्यांना काय हवा काय नको ते बगशील " चंदा :"सरकार तुम्ही ... " तिथे सुमुख येतो :"सरकार" दाजीबा सरकार :"आताच यायचं होता का मेल्या " सुमुख :"अजो सरकार बातमीच अशी आहे " दाजीबा :"आलोच आम्ही " असे म्हणून निघून जातात . चंदा विचार करते :"काय झाला असेल " स्वामी :"चांदुले, बाळा हा तुझ्या परीक्षा चा काळ आहे ,घबरून जाऊ नकोस आणि त्याला समोर जाताना हा विचार करू नको कोण आपल्या सोबत आहे कोण नाही ,असफलता टॅब निश्चित होती है जाब हात पार हात राखकार बैठं जाते हो " बाहेर छंद ची आई कालिंदी आली असते .तिला दाजीबा सरकार दागिना देतात:"छंद चा वेतन समजा ,आता तुम्ही जवाबदार व्यक्ती म्हणून तुमच्या हातात दिला " चंदा सगळं ऐकत असते . तिला बघून दाजीबा कालिंदीला इशारा करतात आणि हळूच म्हणतात :"ऐकते आहे ती "
जिजा :"कुठे चाललो आपण " राधा बाई :"बाळा आधी चाल तर मग मी सगळं सांगते " राधा बाई आणि जिजा स्वामीं कडे म्हणजे चोळप्पांच्या घरी येतात . राधा :"स्वामी मला आता उपरती झालीय ,मला तुमचा शिष्य बनवून घ्या " राधा अक्का ,चोळप्पा आणि येशू मात्र चिडलेले आहेत .हा राधा बाई चा नवीन कट आहे काय ? स्वामी राधा बाई ला आपले शिष्य बनवतील का? हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला सुब्स्क्रिब करा .श्री स्वामी समर्थ . धन्यवाद
1. राधा जिजा च्या शेजारी बसलेली असते .फुटाण्या :"होय ग राधे कोणी आणला असेल ग पाला " जिजा झोपेत :"देव बाप्पा , तू मला भेटायला ये ,तू नाही आला तर ते मला मारतील " राधा आणि फुटाण्या चिंता करत तिथून बाहेर येतात . राधा :"अरे कुठून आणायचा रे देव बाप्पा " तेव्हा तिथे स्वामी येतात .:"शिव शंकर शंभो "
फुटाण्या :"हा आणिक कशाला आला आता इथं . स्वामी आणि राधा त्यांना अडवू लगतात .स्वामी :"आगा वेडे तू कोणाला अडवतेस त्याची कलपना आहे का तुला " स्वामी जिजा कडे जातात . तिला प्रेमाने कुरवाळू लागतात .जिजा उठून खुश होऊन :"देव बाप्पा तू आलास " स्वामी :"आम्ही जाणीवपूर्वक पुढून आलोत कारण तुला कळावा कि तूझ्या जिजाचा देव बाप्पा कोण आहे ते " राधा चिडून :"मुद्दामून केलास ना तू हे सगळं ,गावाच्या लोकांना मी माझ्या बाजूनं करून घेतलेस म्हणून तू माझ्या बहिणाला फितावलास ,अरे हिम्मत होती तर समोरून लढ्याचं ना " स्वामी :"अजून हि तितकाच विचार करतेस ",हरकत नाही योग्य वेळ आई कि तुझ्हा विचार शुद्ध होतीलच " राधा :"आला मोठा शुद्ध करणारा हि राधा आधीपासून शुद्ध आहे "
2. दुसरीकडे चंदा , राणी सरकारसाठी वैद्याकडून औषध आणलेला असतं .पण तिथे दाजीबा सरकार बसलेले असल्यामुळें घाबरते .दाजीबा सरकार विचारतात पिशवीत काय आहे चंदा घाबरून पिशवी दाखवते .त्यात खरंच औषध च्या ऎवजयी फुलं असतात . स्वामी :"चांदुले बाळा नेहमी तू आम्हाला फुलं देतेस आज आम्ही तुला फुल दिलेत " दुसरीकडे चंदा देवयानी बाईसाहेबाना औषदाबद्दल सांगणार असते पण तिथे दाजीबा येऊन सांगतात :"राणी सरकार आम्हाला तुमच्याकडे कबुली द्यायची आहे " राणी :"कसली कबुली " दाजीबा :"अम्ही तुला जे औषध येतो ,म्हणजे नदी काठी एक माणूस राहतो, तो जाणकार आहे जडीबुटीतला ,आम्हाला हि त्याचा औषदाचा बराच अनुभव आहे " राणी :"मग त्यात कसली कबुली " दाजीबा :"उद्या कोणी तिसऱ्या माणसाने हे सांगितलं आणि तुमचा गैरसमज झाला तर " राणी :"अहो सरकार आम्हाला तुमच्यावर कधीच गैरसमज होणार नाही ,आणि तुम्हाला माहित नाही ना जितका आमचा स्वतःवर विश्वास नाही त्याच्या पेक्षा कितीतरी पटीने तुमच्यावर विश्वास आहे " दाजीबा सरकार खुश होऊन राणी सरकार ला जवळ घेतात. आणि चंदा कडे पाहून विचार करतात :"चन्दे आम्ही तुझ्यापेक्षा दोन पावले पुढे आहोत बरं का ,आता तुझा संशय आता दूर झाला असेल कायमचा " पण चंदा घाबरलेली असते .
3. दुसरीकडे जिजा राधाला एक मुक्का देऊन :"तू आज चांगला काम केलेस देव बाप्पा ला बोलवून ,तो खूप चांगला आहे " राधा मनात विचार करते :"जिजा ला मी त्या बुवाला भेटू द्याची नाही " राधा तिला गोष्ट सांगून झोपावंते .
दुसरीकडे एक व्यक्ती स्वामींना :"स्वामी केवळ मनाच्या बळावर तीर्थयात्रा करतोय ,कर्जबाजारी झालोय ,मला कर्जमुक्त करा " स्वामी :"अरे आम्ही ठरलो संन्यासी माणूस, तुला जर आमच्याकडून काही हवा असेल तर ती माती उचल आणि जा घरी " तो व्यक्ती माती ना उचलता तसाच थांबतो :चोळप्पा "स्वामी आज्ञेचा पालन करा " व्यक्ती :"माती घेऊन काय करू " स्वामी चिडून :"नको असेल तर चालत हो " चोळप्पा:" अहो ऐका ,स्वामी आज्ञेचा अवमान करू नका " त्यावर टोमाणूस मातीचा एक ढेकुळं घेऊन तिथून निघून जातो . स्वामी खुश होऊन :"शिव शंकर शंभो. "
1. स्वामी कडून मातीची ढेकळं घेतलेला माणूस विचार करत असतो :"उगाचच मी इथे आलो " त्या व्यक्तीला ती पिशवी जाड वाटत असते . ती व्यक्ती पिशवी उगडून बघतो तर तिथे त्या मातीच्या ढेकळांचा चांदी झाली असती . ती व्यक्ती :"मातीची चांदी झाली ,स्वामी " असे ओरडत परत स्वामीं कडे येऊन :"स्वामी आपली लीला अतर्क्य आहे , आपण मला जी माती दिली त्याची चांदी झाली ,या पामरास एका फटक्यात सर्वकाही दिला ,मी या ऋणातून कसा उतराई होऊ "
स्वामी :"आता सरळ घरी जायचा ,अरे कर्ज झाला म्हणून तीर्थयात्रेला निघून गेलास , स्वतः पळून गेलास मोकळा झालास ,पण कुटुंबाचा विचार जराही शिवला नाही का रे तुझ्या मनाला , अरे संकट अली कि हाताला हात धरून त्यातयूनं बाहेर पडायचा असतं , फक्त एकट्याचा विचार करण स्वार्थीपणा चाल निघ आता " ती व्यक्ती :"क्षमा असावी स्वामी असा विचार पुन्हा मनाला शिवणार सुद्धा नाही " ती व्यक्ती स्वामींचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जाते . तेव्हा तेथे भीमा येतात ,पण भुजंग त्याला म्हणतात :"भीमा नको त्या लोकांसोबत फिरत असतो ." भीमा :"पण माझं स्वामींवर विश्वास आहे बघा " चोळप्पा:"भीमराव स्वामींना शरण गेलात ना तुमचा कल्याण निश्चित आहे ,फक्त स्वामींनी नेमून दिलेला काम हे मनापासून करा " भीमा खुश होतात आणि स्वामींना फुलं वाहतात . तिथे सुमुख येतो आणि दुसऱ्या दोन गावकर्यांना संध्याकाळी राधा च्या कार्यक्रमाला यायला सांगतो . ती दोन गावकरी दुसऱ्या गावकर्यांना पण सांगून घेऊन जात असतात .स्वामी :"रुक जाओ ,कुठे चाललात " तो गावकरी :"त्याने सांगितल्या मुळे " स्वामी :"चला आमच्या बरोबर " स्वामी सगळ्या गावकऱ्यांना गावाच्या वेशी बाहेर घेऊन जातात . नारसप्पा :"अयो स्वामी इथे काय आहे " चोळप्पा आणि भुजंग त्यांना थांबायला सांगतात . स्वामी :"शिव शंकर शंभो "असे म्हणताच सगळी घर जळत असतात .स्वामी :"बघा तुमचा अक्कललोट " सगळे गावकरी रडू लागतात .चोळप्पा :"भीमा भाऊ अहो असा काय असं काय करताय " भीमा :"अहो तुम्हाला दिसत नाही होय अहो माझा घर जाळायला लागलाय ,अहो सगळी राख संगोळी झाली " चोळप्पा ना मात्र असा काही दिसत नाही . चोळप्पा :"स्वामी हे काय लीला आहे ,ह्यां काय दिसत आहे " स्वामी :"हे आहे तुमच्या अक्कलकोटचं भविष्य ,जर त्या बाईच्या नदी लागला तर हे असच होईल ,जाळणारी घर पेटलेली प्रेतं ,आता तुम्ही ठरवा त्या बाईच्या नादी लागायचा का नाही " सगळेजण रडत :"क्षमा करा स्वामी आम्ही परत त्या तमाशाला जाणार नाही " स्वामी :"हा निर्णय अंतिम आहे " सगळे गावकरी :"होय स्वामी " स्वामी :"बरं जर तास असेल तर तुम्हाला त्या बाईच्या समोर तास बोलावा लागेल " गावकरी :"पण ते दाजीबा सरकार " स्वामी :"का...... ,? धीर खचला " गावकरी :"नाही स्वामी आम्ही सांगणार ,फकस्त तुम्ही आमच्या पाठीशी उभी राहावा " स्वामी :"प्रत्येक योग्य गोष्टीच्या पाठीशी आम्ही असतोच " सगळेजण स्वामींना नमस्कार करतात .
2. दुसरीकडे दाजीबा सरकारला येऊन सुमुख येऊन सांगतो कि :"सरकार ,त्यो बुवा संध्या लोकास्नी घेऊन कुठे तरी गेलाय ,तो बुवा जादू टोणा करतो " राधा :"अरे सगळ्या जादू टोण्याच्या वर ह्या राधाची जादू आहे ,आता दाखवतेच जादू " असे म्हणत राधा आत मध्ये जाते आणि पाहते तर तिथे कोणीच नसते . स्वामी तिथे येतात :"राधा बाई.... ,काय शोधतेस ? " राधा :"कुठं आहेस माझी माणसं , डांबून ठेवलास ना तू त्यांना ,कि जादू टोणा केलास त्यांच्यावर ,आरा गावातल्या लोकांना त्यांच्या मर्जी प्रमाणे वागू दे की तू कशाला अडवतोस " स्वामी :"आगा आम्ही कोणाला अडवत नाही कि कोणाला बांधून हि ठेवत नाही ,जे चांगल्या मानाने आमच्याकडे येतात त्या आपोआप आमच्याशी बांधले जातात ,या रे " सगळे गावकरी येतात "आम्ही आमच्या मर्जीने केले स्वामींना दोष देऊ नका " दाजीबा सरकार सुमुख आणि आचार्य पण येतात . स्वामी :"राधा बाई आगा नृत्य आणि संगीत हे दैव्यि देणगी आहे , आमचा ठाकूरदास,त्याच्याकडे बघ , त्याला पण सरस्वती प्रसन्न आहे ,पण तो त्याचा उपयोग कीर्तनासाठी करतो ,लोकांना उपदेश देण्याकरिता करतो त्यांना देव समजावा म्हणून करतो ,आगा ह्यांना उपरती झालीय, तुला कधी होणार ?,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " राधा तिथून निघून जाते . सगळेजण स्वामींना नमस्कर करतात
1. स्वामी चोळप्पा :"आमचा बाळ आजारी आहे ,त्याला आमची गरज आहे ,जर त्या बाळाचे भोग कमी करता आले असते किंवा किंवा उधार घेता आले असते तर केव्हाच घेतले असते ,चाल आमच्या बरोबर " असे म्हणून स्वामीं चोळप्पाना घेऊन जातात .
दुसरीकडे दाजीबा सरकार सुमुख ला चंदा बद्दल सांगतात कि "चंदा खुप तेज आहे ती आमच्या कक्षा पर्येंत पोहोचली होती . तिला आपल्या कटा बद्दल कळलं ना तर अगदी गोंधळ होईल " तिकडे राधा चे सहकारी येतात दाजीबा सरकार ला मुजरा करून :"सरकार राधा बाई ची बहीण आजारी आहे ,आणि तिला तात्काळ मदतीची गरज आहे " . सुमुख आणि दाजीबा आश्चर्य चकित होतात सुमुख :"सरकार राधा ला बहीण आहे ,तस राधा ने काडी सांगितलं नाही हो " दाजीबा :"असेल लांबची बहीण " आपल्या सेवकाला :"एक काम कर आपल्या राजवैद्य ना ह्यांच्यासोबत पाठव " राधा चे सहकारी तिथून निघून जातात . दाजीबा
सुमुख ला :"सुमुख निघ आता , राणी साहेबांचा औषध घेऊन ये पण सांभाळून आपण वैद्य बुवा कडून नाही तर दुसऱ्याच व्यक्तीकडून औषध आणतोय हे कोणालाच कळता कामा नये " सुमुख :"सरकार तुम्ही काळजी करू नका सगळं बरोबर कारेन " चंदा सगळं ऐकते . ती विचार करते:"म्हणजे देवयानी बाईसाहेबांचं औषध सरकार राज वैद्य कडून घेत नाहीत " तेवढ्यात दाजीबा सरकार ची नजर छंद वर जाते :"कुठे चाललीस " चंदा :"बाईसाहेबांसाठी फुलं आणून गजरा करणार होते " दाजीबा सरकार:"ठीक आहे जा "
2. दुसरीकडे राजवैद्य राधा ला :"लहानपणी अशी कोणती घटना घडली होती का " राधा बाई :"होय आमच्या आईचा आणि बाचं जाणं खुप मनावर घेतलं " राजवैद्य:"ती सारखा देव बप्पा म्हणते तसा कोणी आहे का " राधा बाई :"नाही तास कोणी नाही ती मनाचा सांगते ,वैद्य बुवा तुम्ही तिला लौकर बरं कराल ना " वैद्य :"चंदनाचा लेप लावतोय पण तिला सहन होत नाहीय लहान पोर आहे ती ,औषधं तिला पोटातून द्यावा लागेल ,त्याच्यासाठी एक पाला लागेल ,आणि नेमका ती माझ्याकडे नाहीय ,तो पाला ह्या मौसमात नाही मिळत आता हवा असेलतर चमत्कारच व्हावा लागेल "
3. दुसरीकडे स्वामी आणि चोळप्पा गावाबाहेर एका माळरानावर आलेत .स्वामी :"शिव हरी शंकर , नमामि शंकर , शिव शंकर शंभो " असे म्हणताच तिथे पाऊस येऊ लागतो .आणि माळरानावर जिजा ला हवी असलेली झाड अंकुरत पालवी फुटून बाहेर येते . स्वामी :"चोळ्या आता आम्ही जे सांगतो ते नीट ऐक "
दुसरीकडे वैद्य बुवानी आपल्या माणसाला तो पाला आणायला पाठवलेलं असता . तो माणूस येऊन :"सगळीकडे शोधले पण कुठेबीही नाही सापडलं पाला "
राधा :"वैद्य बुवा आता काय करायचं " वैद्य :"आता देवावर सोपवायचा मला क्षमा करा " हे ऐकून राधा खूप रडू लागते . तेवढ्यात इकडे चोळपा स्वामींनी दिलेला पाला राधा च्या घरात चुपचाप ठेऊन निघून जातात. स्वामी:"शाबास चोळ्या दिलेला काम तू चोखपणे पार पडलास " राजवैद्य निघत असतात तेव्हा ते फुटाण्याला : "चंदनाचा लेप लावायला सांगा त्यांना बरं वाटेल ,पण जर तो पाला भेटला असता बरं झाला असतं " त्यांचा लक्ष्य चोळप्पा नि ठेवलेला पाला कडे जाता . वैद्य :"अहो कोणी कुठून कसा आणला माहित नाही ,पण आपल्याला जो पाला पाहिजे होता ना तो आपल्याला मिळाला " फुटाण्या :"राधे मी तुला म्हटलं नव्हता खंडोबा आपल्या पाठीशी आहेत " राधा तिथूनच खंडोबाला नमस्कार करते .वैद्य बुवा जिजा चा उपचार करायला जातात .
4. दुसरीकडे चंदा सुमुख च्या मागे येत असते . आणि सुमुख तिला पाहणारच असतो पण त्याच क्षणी समोर एक बाई आडवी येते आणि चंदा ला पाणी पाजते . सुमख ला चंदा दिसत नाही आणि तो तसाच निघून जातो .. चंदा त्या बाई ला :"बरा वाटलं बघा तहानच लागली होती " ती बाई :"बाळा सांभाळून जा " चंदा हो म्हणून पुढे जाते . त्या बाईच्या वेशात स्वामीच असतात आणि ते चंदा ला वाचवायला आले असतात . सुमुख त्या माणसाला :"मी दाजीबा सरकारचा माणूस आहे ,दाजीबा सरकारचा औषध कुठे आहे " सुमख ते औषध घेऊन निघून जातो. चंदा हे सगळं पाहू विचार करते :"खास औषध ,काय गौड बंगाल आहे "
राधा बाई :"वैद्य बुवा तिला बारा कराल ना व्हा तुम्ही " वैद्य :"तिला बर करायला एक पाला लागेल आणि तरच उपचार होऊ शकतील ,आणि नेमका तो पाला माझ्याकडे नाही " हे ऐकून फुटाण्या आणि राधा दोघे पण रडू लागतात .राधा बाई वैद्यांना हात जोडून गुडघे टेकून :"वैद्य बुवा , काई बी करा ,तुम्हाला पाहिजे तेवढा पैका देते मी ,फकस्त जिजा ला बर करा तिच्या वेदना कमी करा " वैद्य बुवा :"जर आताच हवा असेल तर चमत्कारच व्हायला हवा "
स्वामी आणि चोळप्पा गावाबाहेर एका माळरानावर आलेत .स्वामी :"शिव हरी शंकर , नमामि शंकर , शिव शंकर शंभो " असे म्हणताच तिथे पाऊस येऊ लागतो .आणि माळरानावर जिजा ला हवी असलेली झाड अंकुरत पालवी फुटून बाहेर येते .
1. चंदा सगळं झाडून स्वामींना फुलं वाहते .स्वामी :"वाह बाळा ,छान प्रसंन्न वाटलं ,बर का भुजंगा ,चोळ्या तुम्ही सेवा करण आणि या चंदा ने सेवा करनं ह्यात फरक आहे . प्रत्येक पुरुषाने आपल्यामध्ये एक स्री जपली पाहिजे म्हणजे आपसूकच भावुकपणा येतो, सहनशीलता ,नीटनेटकेपणा येतो ,उगाच नाही काही अर्धनारी घंटेश्वराचा अवतार झाला ,त्याच्या मागे हीच भावना होती " तिथे भीमा स्वामींना फुलं वाहतो . स्वामी लक्ष्य ना देता मडकं रंगवू लागतात . भीमा जातो . भुजंगा :"चोळप्पा भाऊ हा भीमराव रामाचार्यांचा माणूस आहे ना मग हा काशाला येतो सारखा स्वामी त्याच्या कडे लक्ष सुद्धा देत नाहीत " चोळप्पा :"अहो भुजंगराव असा विचार करू नका स्वामी आपल्या कुठलाच भक्ताला निराश करत नाहीत .भीमरावांच्या हिताचा सुद्धा काहितिरी विचार स्वामींनी नक्कीच केला असेल "
भीमा ला मध्ये रामचार्य भेटतात :"अरे भीम्या तुला लाज कशी वाटत नाही ,अरे त्यांचा लक्ष्य सगळं त्या मडक्यावरती आहे ,तुला कळतंय का तुझ्या पेक्षा जास्त त्याला मडकं महत्वाचा वाटतं ,अरे अश्या वागण्याने तुझ्हा लग्न होत नाहीय,तुझा लग्न होणारच नाहो माझं शाप आहे " भीमा :"आचार्य मी माझं देव ठरवलंय ,मि स्वामींचा पाय सोडणार नाही "
2. दुसरीकडे देवयानी बाईसाहेबाना दाजीबा काढा पाजायला येतात . देवयानी बाईसाहेब :"नक्की काय आहे ह्यात ?" दाजीबा घाबरतात :"आमच्या समोरच वैद्य बुवानी काढा तयार केला आहे ,ह्यात ज्येष्ठमध अश्वगंधा असा बराच काहीतरी आहे ह्यात " देवयानी बाईसाहेब :"सरकार आन वैद्य बुवाना औषध बदलायला सांगू ह्याने नाही फरक पडत आहे आम्हाला " दाजीबा :"असा काय म्हणता ,वैद्य बुवानी औषध बदलूनच दिला आहे आम्हाला " सुमुख तिथं येतो "सरकार राजे साहेब प्रचंड चिडलेत तुमच्यावर , काल लखोटा घेऊन आलो होतो मी देवयानी बाई साहेबानाकडे दिला होता लखोटा , त्यात स्पष्ट लिहिलंय " देवयानी बाईसाहेब :"सरकार काय झालाय " दाजीबा :"तुम्ही काय बी काळजी करू नका अहो आजारी माणसाला थोडा विस्मरण होताच " देवयानी :"सुमुख भाऊजी काय झाला " सुमुख :"मी दिला होता लखोटा " दाजीबा :"राणी सरकारनं त्रास देत जाऊ नको ,अरे लक्ष्यात राहत नाही त्यांच्या " देवयानी :"नाही हो आम्ही शोधतो " तिथेच उशी मागे लखोटा सापडतो ..देवयानी :"माफ करा सरकार ,आमच्यामुळे झाला सगळं " दाजीबा :"अहो माफ करा सरकार माझ्या मूळ झाला सगळं " दाजीबा :"माफी कसली मागताय राणी सरकार यात " तिथे चंदा येते . सुमुख आणि दाजीबा घाबरतात .
3. दुसरीकडे राधा बाई कडे राधा पुरी तळत असते. फुटाण्या चिडून :"काय ग राधा ,बाकीच्या दासीं कुठं आहेत ,तू कसा स्वयंपाक घरात " राधा :"अरे मीच सांगितलंय सगळ्यांना ,आज फक्त मी आणि जिजा ,आमची आई पण असेच पाकात पुऱ्या बनवायची , तेव्हा मी जिजा असाच तिला मदत करायचो " तेव्हा जिजा हट्ट करते मी पण मदत करते .फुटाण्या सांगतो कि ते गरम आहे भाजेल तुला ,तो कडू औषध देईल तुला .जिजा :"कडू औषध तूच खा ,मी पुऱ्या करणार " फुटाण्या :"अरे विसरलोच मी,देव बाप्पानी सांगितलंय वेगळी चूळ मांडायला " तेव्हा राधा तिथे खाली बसते . फुटाण्या :"आगा राधा आपल्याला देव बाप्पा ला बोलायला जायचा आहे ना " दोघेजण बाहेर जातात . जिजा :"मी ताईला मदत करणार " जिजा गरम तव्या मधून गरम पुरी काढायला जाते .
बाहेर गेल्यावर फुटाण्या :"राधे ,आगा दाजीबा सरकारने तुझ्या साठी सांगावा धाडलंय " जिजा च्या हातावर गरम तेल सांडत . ती "ताई ताई " अशी जोरात ओरडते . दोघेजण घाबरतात .जिजा बेशुद्ध पडते . राधा " फुटाण्या जा दाजीबा सरकारला सांग " फुटाण्या :"आगा पण त्यांना जिजा बद्दल कळेल ना " राधा :"कळू दे ,आपली मदत तेच करू शकतील तिला खुप त्रास होत असणार " फुटाण्या जातो .
4. दुसरीकडे स्वामी रडत असतात . चोळप्पा :"स्वामि प्रत्यक्ष परमेश्वर आहेत, भक्त्याच्या पायाला ठेच लागली कि पाणी त्यांच्या डोळ्यातून येते , ते सगळ्या जगाची काळजी करतात " स्वामी :"चोळ्या आमचा बाळ आजारी आहे ,जर त्या बाळाचे भोग कमी करता आले असते कीव उधार घेता आले असते तर ते आम्ही कधीच घेतले असते "
1. राधा अक्का स्वामींसाठी विडा कुटून देतात . चोळप्पा आणि येशू हे बघून खुश होतात .
2. दुसरीकडे भुजंग स्वामींना :"स्वामीं ह्या नारसप्पा ला कानडी मध्ये बोलताना ऐकलं ना मला माझ्या मोहिमेची आठवण झाली बघा . मी दक्षिणकच्या समुद्रेजवळ गेलो होतो तेव्हा तिथली भाषा काही काळात नव्हत" स्वामी :"तरीपण तिथल्या मातीनी तिथल्या माणसांनी सांभाळून घेतला नाही का , अरे भाषा हे फक्त माध्यम "
तिथे चोळप्पा विडा घेऊन येतात . स्वामी तो विडा खाऊन :"हा विडा तुझ्या हातचा नाही " चोळप्पा :"अहो हा विडा सासूबाईंनी तुमच्या साठी तयार केलाय ,अहो विदा चक्क चांगला रंगलाय कि " स्वामी :"अरे हा भक्तीचा रंग आहे , बर चल आमच्या झोपायची वेळ झाली आहे " तेव्हा राधा बाईचा तमाशा चालू होतो . भुजंग चिडून सगळं थांबवायला सांगतात . पण राधा बाई "हे बघ स्वतः दाजीबा सरकारनी परवानगी दिलिया तवा मला पाहिजे तिथेच मी खेळ करणार . ते बी या बुवाच्या नाकावर टिचून .या बुवानि माझ्या रंगमहालात येऊन माझ्या रंगमहालचा बेरंग केला ना .त्याचा बदला घेतल्या शिवाय हि राधा गप नाही बसायची "
चोळप्पा : "स्वामींचा शब्द डावलून कोणी तुमचा खेळ पाहायला येईल असा वाटत नाही मला " पण सगळे गावकरी येतात . राधा :"आले कि सगळे ,ओ चोळप्पा भाऊ ,अहो तुमच्या बुवाची लक्ष्मण रेखा सगळ्यांनी ओलांडली "
गावकरी आणि भुजंग ,चोळप्पा यांच्या मध्ये वाद विवाद होते . स्वामी दोघांना परत बोलावतात .
राधा बाई चा खेळ चालू होतो . पण ढोलकी चा आवाज ना येते टाळ मृदूंग वाजू लागते . सगळेजण घाबरतात . फुट्याण्या :"नीट वाजवा कि "
खेळ परत चालू होतो . दाजीबा सरकार पण येतात . राधा बाई ची लावणी पण सुरु होते .दाजीबा सरकार खुश होतात. पुन्हा ताल मृदूंगाचे भक्ती गीत सुरु होते .
दाजीबा सरकार चिडून :"बंद करा हे, काय राधा बाई काय चाललंय हे,असलंच काही करायचा असेल तर मंदिरात जायचा होत" विजेचा गडगडाट होतो . स्वामींची आकाशवाणी ऐकू येते :"शृंगारातून भक्ती कडे जाणे आम्हाला काही नवीन नाही ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "
सगळेजण परत जातात
3. दुसरीकडे राधा बाई घरी जाऊन रडत बसते . जिजा :"ताई तू रडू नको ,मी तुला ना सांगता कुठे नाही जाणार " राधा :"तू तर माझी आई झाली बग " जिजा :"तू तर माझी रोजच आई होतेस " राधा :"जिजा मी खूप प्रयत्न करते तुझी आई बनायची ,पण मला जमतच नाही ,आपल्या आई ने खूप सहन केलाय ,कायम सरळ मरागने चालत राहिली पण मी मात्र ... " असे म्हणून राधा मधेच थांबते . आणि दोघेजण झोपी जातात . तेव्हा तिथे स्वामी येतात आणि दोघांना पांगरून घालतात आणि म्हणतात :"माणूस चुकत असला कि त्याला काळत नाही ,पण आम्ही आहोत ,आगा आमच्या संपर्कात यायला सुद्धा पुण्याई लागते आणि ते तुमच्यात आहे ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर "
राधा बाई ची लावणी सुरु असते . पण त्यांच्या मुखातून भक्ती गीता येत असतात . दाजीबा सरकार चिडून :"बंद करा हे, काय राधा बाई काय चाललंय हे,असलंच काही करायचा असेल तर मंदिरात जायचा होत" विजेचा गडगडाट होतो . स्वामींची आकाशवाणी ऐकू येते :"शृंगारातून भक्ती कडे जाणे आम्हाला काही नवीन नाही ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " .तर हा भाग इथेच संपतो "श्री स्वामीं समर्थ " हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला subscribe करा धन्यवाद
1. सगळे गावकरी ,लहान मुलं आणि सुमुख , रामाचार्य जिजा ला त्रास देत असतात. तिथे स्वामी येऊन सगळ्यांना ओरडतात :"अरे ती बिचारी तिच्या विश्वात रामलीय ,तुमच्यात ढवळाढवलं करत नाहीय तर ती वेडी ,आणि तुम्ही तिला विनाकारण त्रास देताय छळताय तर तुम्ही शहाणे ,आणि काय रे मनाचा तोल जाणे म्हणजे वेडेपणा असेल तर तिच्या आधी तुमच्या मनाचा तोल गेलाय .अरे पहा तिच्याकडे तिच्या विश्वात रमलीय ती,अरे ती वेडी असून हि किती आनंदी आहे ,आणि तुम्ही स्वतःला शहाणे समजता ना अरे शहाणे असून हि तुम्ही दुःखी आहेत दुःखी ,आणि काय रे ज्ञान पंडित रामाचार्य जखम देणारा वेडा कि सहन करणारा " रामाचार्य चिडून गावकर्यांना ओरडतात आणि स्वामींना जिजा ला बारा करायला सांगतात:"ए बुवा तिला बरा करून दाखव कि " स्वामी :"तिला कदी बरं करायचा ते आम्ही बघूच ,पण त्याआधी आमच्या एक गोष्ट लक्ष्यात आली आहे,काय आहे काही वेडी माणसं बरं होण्याच्या हि पलीकडे गेलेले असतात समजल ,निघा " सगळेजण निघून जातात . स्वामी जिजा च्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतात .जिजा सांगते पायात काटा रुतलंय .स्वामी तिच्या पायातून काटा काडतात आणि तिला घेऊन जातात .
2. दुसरीकडे देवयानी बाई साहेब काळजी करतात की त्याना काही मोठा आजार तर झाला नाही ना . चंदा ला आठवते स्वामींनी नीट लक्ष्य द्याला सांगितलं होता . ती काढा आणायचा आहे म्हणून बाहेर जाते . पण ति दाजीबा सरकार वर लक्ष्य द्याला परत आत जाते . तिला शिपाई अडवतो पण ती बाईसाहेबाचें सामान आणायचा आहे म्हणून जाते .ती दाजीबा सरकार च्या खोलीतील औषध घेऊन विचार करते :"हे औषध वैद्यांना नेऊन दाखवते आणि विचारते हे कसलं औषध आहे म्हणून " पण तिथं दाजीबा येतात आणि परत या खोलीत यायचा नाही असे सांगतात
3. राधा बाई आणि तिचा भाऊ,असे सगळेजण जिजा ला शोधत असतात . जिजा घरी परत येते आणि सांगते देव बाप्पा ना तिला परत आणलाय . जिजा झोपायला जाते . राधा रडत बसते आणि विचार करत बसते . फुटाण्या :"देव बाप्पा चा विचार सोड आजच्या कार्यक्रम वर लक्ष्य दे "
स्वामी रात्री भीमाच्या घरी जातात :"काय रे भीमा काय झाला , आज आला नाहीस ,तुला काय वाटलं आमचा लक्ष्य नाही ,उद्या पासून नियमान आमची फुलं आणायची ,राहील ना लक्ष्यात " भीमा :"हो हो स्वामी आणतो ,नाही विसरणार " स्वामी हसून :"शिव शंकर शंभो "
1. राधा अक्का स्वामींना येऊन तक्रार करतात कि स्वामीनी काय अवस्था करून घेतली आहे . स्वामी उठून राधा अक्का ला हसून :"ओरड आगा किती दिवसांनी तुझा ओरडा झालाय ,जग आम्हाला माउली म्हणते पण आज तू आई च्या मायेने दटावलंस छान वाटलं " हे ऐकून राधा अक्काचे डोळे पाणावले असते
2. दुसरीकडे सदा न्हावी रामाचार्य ची हजामत करत असतो , सदा :"कधी योग नाही आला स्वामींना भेटायचा ,पण तसं झाला तर देवच पावला म्हणायचं .माझ्या हातानं त्यांची दाडी व्हावी एवढीच इच्छा आहे माझी " आचार्य चिडून पैसे ना देता निघून जातात .
चंदा स्वामींना भेटायला येते .पण नरसप्पा आणि भुजंग समोर कसा सांगावा हे विचार करत असते . स्वामी :"चांदुले बाळा तू काही नाही सांगितलं तरी तुझ्या मनातला गोंधळ आम्ही ओळखतो बारा ,आता एवढाच करायचा जे काही होत आहे त्यावर बारीक लक्ष्य ठेवायचा " चंदा स्वामींना नमस्कार करून निघून जाते.
3. तिकडे सदा न्हावी स्वामींना पाहत थांबलेला असतो स्वामी :"काय रे सदा आमची दाडी करायची होती ना तुला " सदा विचार करतो :"ह्यांना कसा कळलं ".स्वामी:"अरे आम्ही कुठे का असेना ,जगातल्या सर्व कारभारावर बारीक लक्ष्य आहे आमचा . पण आमची एक अट आहे आम्ही काम करत असताना आमची दाडी करायची " सदा मनातल्या मनात "काम करता असताना कशी दाडी करणार ,जरा जरी हलला आणि वस्त्र इकडे तिकडे झालं तर " स्वामी :"आमची काळजी करतोस ,अरे हीच तर संधी आहे तुझी कसब दाखवायची ,,तुझी सेवा पसंत अली तर तुला रोज बोलावू नाही तर नाही ,काय मग करतोयस ना दाडी " सदा हो म्हणून स्वामींची दाडी सुरु करतो .स्वामी हालत असताना हि स्वामींना नं दुखावता दाडी करून दिल्यामुळे स्वामी खुश होतात ."वाह सदा वाह ह्या पुढे तूच आमची दाडी करायचास " सदा खुश होतो .स्वामी :"अरे दाडी तर केलीस पण नख कोण कापणार " त्यावर सदा नख पण कापतो .भीमा हे सगळं लांबून बघतो .आणि तसाच निघून जातो. स्वामी फक्त हसतात .
4. दुसरीकडे राधा दरवाजा चुकून उघड ठेवून जाते . त्यामुळे जिजा घराबाहेर पडते ,आणि सगळी लहान मुलं तिला त्रास देतात .तिथे आचार्य येऊन विचारतात कोणची आहे हि मुलगी .गावकरी माहित नसल्यामुळें गप बसतात . सुमख पण तिथे येऊन तिची थट्टा करू लागतो . तिथे स्वामी येतात आणि सर्वाना जोरात ओरडतात.
1. फुटाण्या राधा ला :"आपल्याला गाशा गुंडाळावा लागणार बहुतेक ,ते गावकरी आता तुझा खेळ पाहायला येतील असा काय वाटतं नाही , तो स्वामी सगळ्यांना झापत होता ,कितीही झाला तर आपण गावात नवीन ,त्या स्वामींनी आपली पाळा मूळ घट रोवून ठेवलेत राधा :"मग तू का गप बसलायस ,जा कि गावा मध्ये , शेतावर जा ,दाखव तुझी अदा सांग लोकांना दुधाची तहान ताकाने भागात नाही म्हणून ,लोकांना लालच दे असा या राधा बद्दल लोकांना सांग त्यांना स्वामींचा विसर पडायला पाहिजे " फुटाण्या :"हो ठीक आहे ,पण तू इतकी तयार होऊन कुठे चालीस " राधा :"आरा हि जिजा सारखा देव बाप्पा म्हणते कोण असेल देव बाप्पा ,काय बी कळेना झालाय बघ ,आपण खंडोबा चा दर्शन घेऊन येऊ " दोघेपण खंडोबाचा दर्शन घ्याला जातात .तिथे चंदा खंडोबाला :"खंडेराया माझी आणि स्वामींची भेट घालवून द्या " स्वामी खंडोबाच्या मूर्तीमागून येतात "इथेच तर आहोत आम्ही ". चंदा :"स्वामी ते दाजीबा सरकार ,मला काहीपण काळात नाही काय आहे त्यांच्या मनात " दुसरीकडे राधा आणि फुटाण्या मंदिरात येतात .फुटाण्या :"जिजा बद्दल सगळं सांग खंडोबा ला " स्वामी चंदाला :"चांदुले काय गम्मत आहे ना लोकांना देव बाप्पा या शब्दाची देखील भीती वाटत आहे , हा पण देव बाप्पा ह्या शब्दाची भीती तेव्हाच वाटते जेव्हा मनात पाप असते .चांदुले आता खूप लोक येत आहेत आपण नंतर बोलू " चंदा स्वामींना नमस्कार करून निघून जाते .फुटाण्या राधाला :"राधे आपण देवबप्पा बद्दल बोलोलो हे त्या बुवाला कसा कळलं असेल ग " राधा :"ह्यो अजून इथेच आहे होय ,काही नाही शब्दाला शब्द जोडला असेल " स्वामी :"राधा बाई प्रत्येकाला ज्याचा त्याचा काम नेमून दिलाय ,तो योग्य कि अयोग्य हे त्या वेळी कळत नाही ,पण योग्य वेळ आल्यावर कळतच असो ,आम्हाला हि निघायचा आहे "
2. दुसरीकडे जिजा छकुली बरोबर खेळत असते .तेव्हड्यात तिथे स्वामी येतात . जिजा खुश होऊन छकुली ला:"तू आता इथेच बस एकटी आता माझ्याबरोबर देव बाप्पा खेळणार " स्वामी :"जिजा असा नाही बोलायचं ,आता आम्ही नसताना तीच खेळते ना तुझ्याबरोबर ,तुझ्या सोबत कोणी असा वागला तर आवडेल का तुला " जिजा छकुली ला :"ठीक आहे तू इथेच थांब मी आलेच". स्वामी जिजा ला गोट्या खेळायला शिकवतात .पण नेम लागत नसल्यामुळे जिजा रडत असते .त्यावर स्वामी :"तुझा नेम लागत नाही कारण तुझ्हा चित्त थाऱ्यावर नाहीय ,त्या जामिनावर पडलेल्या गोट्याकडे नीट बघ ,ह्या हातातल्या गोट्यानी एखादया गोटीवर नीट नेम लाव,पण जर नेम लागला नाही तर रडायचं नाही पुन्हा प्रयत्न करायचा ,आता मार " जिजा गोटी मारते आणि तिचा बरोबर नेम लागतो आणि ती खूप खुश होते . जिजा खेळून झाल्यावर "आता मला खूप भूक लागलीय " स्वामी तिला चिंचा आणि बोरा देतात .जिजा खूप खुश होते .
3.दुसरीकडे फुटाण्या गावकर्यांना गोळा करत असतो :"दिवसभर शेतात किती राबता तुम्ही ,आज रातच्याला तमाश्याला या कीं ,जितेपणी तुम्हाला स्वर्ग पाहायला मिळेल आणि स्वामी आयुष्यभर इथे आहेत कि पण आमची राधा बाई ती जर तिच्या गावाला निघून गेली तर तुम्ही काय कराल ,जाऊदे जातो मी " गावकरी त्याला अडवून म्हणतात "येतो आम्ही "
4.दुसरीकडे राधा जिजा :" जिजा बाळा जेवून घे " जिजा :"मला भूक नाही " राधा : "जिजा बाळा सकाळपासून तू काहीच खालला नाहीस " जिजा :"मी चिंचा आणि बोरा खळीत " राधा :"कोणी आणलीत " जिजा :"देव बाप्पा " राधा चिडून :"जिजा बस झाला आता देव बाप्पा वैगेरे असा काही नसता " जिजा :"नाही देव बाप्पा असतं " असा म्हणून रडू लागते .राधा जिजा ला शांत करत :"होय होय असते देव बाप्पा ,ताई नि गम्मत केली " असे म्हणून तिकडून जात असताना तिच्या पायाला बोराची बिया लागतात .ती विचार करू लागते .
5. दुसरीकडे राधा अक्काना स्वामींची आठवण येत असते .येशू विचार पूस करू लागल्यावर तसं काही नाही मी देवळात जाते माझंही डोकं शांत होईल म्हणून निघून जाते .स्वामी वटवटवृक्षा खाली बसलेले असतात .त्यांना लांबून राधा अक्का पाहू लागतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात . राधा अक्का विचार करतात :"बुवा घरी का येत नाहीस रे ,दिवसभर वाट पहिली तुझी ,थोडा हि वेळ नाही तुझ्या कडे अरे नुसता आरडा ओरडा तरी करून जा घरातून , माहित आहे मला खूप व्यस्त आहेस तू , अवघ्या जगाचा भार आहे तुझ्या माथ्यावर ,पण तूच म्हणतोस ना माणूस कामात किती हि व्यस्त असला तरी, आपल्या माणसासाठी वेळ काडथोच ,मग आता काय झ्हाला रे " तिथे येशू येऊन राधा अक्काच्या खांद्यावर हात ठेवते . दुसरीकडे वटवटवृक्षा खाली बसलेले स्वामी हसू लागतात
1. आचार्य विचारतात स्वामीं हुक्का का ओढतात आणि त्यानं कोणाचा भल होणार आहे. तिथे कन्नड भाषिक नारसप्पा चा हात खूप दुखत असतो .स्वामी त्यांना बोलवून :"काय रे हात दुखतोय का ?" नारसप्पा :"हो ?" स्वामी त्या हुक्काचा धूर नरसप्पा च्या हातावर सोडतात .त्यांचा हात बरा होतो .ते बघून आचार्य चिडून निघून जातात .
2. दुसरीकडे दाजीबा सरकार :"काय राधा बाई जादू ओसरली का तुमची ? कुठे आहेत मंडळी " राधा बाई :"शक्यच नाही ,अहो सरकार आता कुठे मी आलीय मला लोकांना साद तर घालू द्या " लावणी सुरु झाल्यावर ढोलकी च्या आवाजाने सगळे गावकरी लावणी पाहायला येतात . त्यामुळे वटवृक्षाखाली बसलेले स्वामी खूप चिडतात .चोळप्पा :"काय झाला स्वामी " स्वामी :"मोह आणि लालसा वाईट रे चोळ्या ,इतका सांगून हि जे नको व्हयायला होता तेच होतंय "
3. दुसरीकडे चंदा स्वामींना भेटायला येत असते. पण कालिंदी तिचा हात पकडून तिला घेऊन जाते . राधा अक्का आणि येशू हे सगळं बघत असतात . राधा अक्का :"आता जर बुवा असता तर ह्या कालिंदी ला चांगलाच धडा शिकवलं असता " येशू :"आई आजकाल तुला स्वामींची फार आठवण येतेय " राधा अक्का :"तस काही नाही हो "
4. दुसरीकडे स्वामी चोळप्पा ना घेऊन राधा च्या घराजवळ आले असतात . स्वामी चोळप्पा :"तू इथेच थांब मी येतोच " दुसरीकडे जिजा छकुली बाहुली बरोबर खेळत असते तर तिथे एक नाग येतो .जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " अशी हाक मारते.
1. जिजा च्या खोलीत नाग आला आहे . जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " असं ओरडत असते . तिथे स्वामी येतात :"रुक जाओ इस्पर हमारी कृपा हैं ,जाब कालं भी इसका कुछ नही कर सकता तो तू क्या खाक करेगा निकाल यहा से " असे म्हणतात ते नाग तिथून निघून जाते .जिजा खुश होते .स्वामी तिच्या डोक्यावरून हात फिरवत :"शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "
स्वामी अंगाई गीत म्हणून जिजा ला झोपवतात .
2. दुसरीकडे राधा बाई ची लावणी सुरु आहे . सगळे गावकरी दाजीबा खुश होऊन सोने आणि दागिने लुटत असतात. लावणी झाल्यावर दाजीबा :"वाह राधा बाई जादू चालीचं म्हणायची तुमची "
राधा :"काय मग रामाचार्य , अहो कलंय का नाही तुम्हाला "
रामाचार्य: "तर काय तो येणारच नव्हता तो घाबरून झोपलाय "
दाजीबा राधा ला पैसे देतात. राधा:"आता बघाच कशी जिरवते त्या बुवाची "
3. दुसरीकडे चंदा ला स्वामी ना भेटायचं आहे."आज मला स्वामींना भेटायलचह पाहिजे ,दाजीबा सरकारच्या मनात काय चालाय हे कळलंया बगैर मला चैन नाही पडायचा "
4. दुसरीकडे स्वामींचा वाढलेला प्रस्त बघून रामाचार्य ,बंडोपंत आणि नाऱ्या काळजीत आहेत. रामाचार्य एक उपाय शोधतात. बंडोपंत आणि नाऱ्या "कसला उपाय विचारल्यावर " रामाचार्य :"कळेल वेळ आल्यावर कळेल " .रामाचार्य भीमा ची पण तक्रार करतात कि तो स्वामी भजन करतो आणि दोघांना त्याला समजवायला सांगतात .
5.दुसरीकडे स्वामी चोळप्पा ला :"काल रात्रभर तू त्या राधाच्या घरा बाहेर उभा होतास ,अरे असा करत जाऊ नकोस प्रपंच आहे तुझ्या पाठीमागे "
चोळप्पा :"अहो स्वामी मला तुमची काळजी वाटत होती तुम्ही त्या रिकाम्या घरात एकटे होता ,मला अक्षरशः काही सुचेनासं झ्हाला होता " स्वामी :"तो घर रिकामा तिथे कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न होता "
6.दुसरीकडे राधा घरी येते तेव्हा जिजा घरी येते तेव्हा तिला वस्तू खाली पडलेले दिसतात आणि जिजा झोपली होती . जिजा तिला सगळं सांगते .राधा परत गोंधळते कि देव बाप्पा कोण म्हणून .
7. दुसरीकडे राधा अक्का विचार करत असतात :"आताच त्या बुवाला वटवृक्ष खाली जायची काय गरज होती " येशू येऊन त्यांना सांगते :"आई तू जर अशेच चंदन उगाळत बसली तर पुढचे ७ दिवस चंदन उगाळून व्हायचे नाही " राधा :"का " येशू :"आगा तू सानीवर पाणीच घातला नाहीयेस, काय झाला लक्ष्य कुठे आहे तुझ्हा " राधा अक्का :"आगा बाई पाणी घालायचा राहिला ,आगा ते खोड नवीन आहे ना म्हणून ते पाहत होते, आणि आता हा बुवा नाही आहे तर खूप शांतता आहे ना "
चोळप्पा घरी येतात . राधा अक्का :"आज हि तो बुवा येणार नाही का " चोळप्पा :"स्वामी त्यांच्या मर्जीचे मालक आहेत " राधा अक्का :"बारा झाला नाही आला ते आला असता तर माझ्या डोक्याला तापच केला असता "
दुसरीकडे स्वामी गावकऱ्या ना ओरडतात :"हमारे पस क्यू आये हो ,जाओ तमाशा देखो ,खबरदार हमें मु दिखाया तो चल " गावकरी :"चुकला स्वामी आमचा ,माफी द्या पुन्हा अशी चूक होणार नाही ,परत नाही जाणार तिकडं " स्वामी :"एकदा होते ती चूक आणि जो परत परत होतो तो मूर्खपणा " नारसप्प स्वामींना:"स्वामी मला कळलं नाही " स्वामी त्यांना कन्नड मध्ये समजाऊन सांगतात . स्वामी :"आमच्या सोबत राहायचा असेल तर ती वाट सोडावा लागेल "
भीमा स्वामींना फुलं वाहतो :"हाल मेहरबानी कर राहे हो चाल निघ " भीमा जात असतो तेव्हा नाऱ्या :"भीम्या नको लागू तू या बुवा च्या नादाला ,बघितला कसा हाड तुड करतो तुला ,हि फुलं भिल वाहू नको ,दाजीबा सरकार आणि आचार्य चिडून बसतील अक्कलकोट मध्ये राहणं मिश्किल होईल .तुझा लग्न ठरत आहे ना आता ,आता पैसे कमवण्याचा मागे लाग नको ह्या बुवाच्या नदी लागू. "
राधा फुटाण्याला : "फुटाण्या गावात जा शेतावर जा सगळ्यांच्या घरोघरी जा ,आणि अख्या गावाला या राधाच्या पायाशी घेऊन ये "
दुसरीकडे चोळप्पा :"स्वामी बराच उशीर झाला आहे जेवून घेता का " स्वामी:"आता असाच उभा राहणार आहे कि भरवणार आहे आम्हाला?" चोळप्पा :"हो स्वामी " म्हणून स्वामींना घास भरवतात . आता स्वामी पुढे काय करणार पाहू या पुढच्या भागात ?
1. स्वामींच्या सांगण्यावरून एक व्यक्ती तिथून निघत असतो . दाजीबा सरकार :"हा दाजीबा चा सुभा आहे ,इथले सर्वे सर्व फक्त आम्हीच आहोत ,आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही इथे असताना हा बुवा तुमचा काही वाकडा करू शकणार नाही " तो व्यक्ती खाली बसतो .आचार्य पण सांगतात ना घाबरता बसायला . सुमुख पण म्हणतो दुप्पट कर लावण्यात येईल त्यामुळे बुवा च्या नदी लागू नका . पण स्वामी सुमुख ला हात वर करून विचारतात :"का रे विसरलास का? देऊ का प्रसाद " स्वामी सगळ्या गावकर्यांना :"आता निघता का देऊ तुम्हाला प्रसाद " सगळे गावकरी उठून निघून जातात . दाजीबा चिडून :"ते बुवा तुझी इथं दादागिरी चालणार नाही " राधा :"होय हे रंगमहाल ह्या राधा चा आहे ,इथं कोण यायचा आणि कोण जायचा हे फकस्त हि राधा ठरवते " स्वामी :"तुझ्हा महाल तुझंही पाहुणे ,अरे जाहा तेरा ये महाल बसता है वो दुनिया हमारी है ,या कोन आयेगा कोन जायेगा ये हम तय करते है ,अजून हि वेळ गेली नाही सुधार आमचा अक्कलकोट नासवू नकोस ,ये हमारी जहागीर है और हम हिसके पेहरेदार ,हम किसीपे आच नाही आने देंगे,और जो तुम चाहती हो वो हम होणे नाही देंगे चाल ". असे म्हणून स्वामी निघून जातात . राधा :"ए बुवा तू कोण रे या राधा ला अडवणारा ,तू या राधाच्या च्या वाकड्यात शिरल्यास आता बघूच कोण चांगली दुश्मनी निभावते ,नाही तुला या राधाने तिच्या तालावर नाचवलं ना तर नावाची राधा नाही मी "
2. दुसरीकडे जिजा ला तिच्या आई वडिलांची हत्या झालेली आठवते ,आणि ती उठून " आई आई " असे किंचाळून दरवाजा उगड्याला जाते .पण दरवाजा बंद असल्यामुळं परत रडत बसते . तिथे स्वामी येतात आणि तिला मायेनी कुरवाळू लागतात .. जिजा खुश होऊन :"देव बाप्पा तू आलास , मला सोडून नाही ना जाणार , मला माहित आहे तू देव आहेस ,बोल ना " स्वामी :"बाळा ,काय आहे ना शहाणपणा ला मर्यादा असतात ,आणि वेडेपणाला स्वातंत्र ,मुक्त असतो तो ,शहहाणी ममाणसं चिकित्से च्या मागे धावतात आणि वेळ वाया घालवतात पण तू निर्मळ आहेस ,काही माणसं स्वतः स स्वःता ला ओळखन्यात आक्खी हयात घालवतात आणि तू आम्हाला ओळखलंस आणि ते हि एकाच नजरेत ",कोण म्हणेल तू वेडी आहेस ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "
सकाळी चोळप्पा स्वामींच्या पादुकांच्या देवाच्या प्रस्थापना करतात ., राधा अक्का ,येशू आणि चोळप्पा सगळेजण आरती करतात . स्वामींच्या पादुकाअसतात तिथे स्वामींचे रूप दिसते .
3.दुसरीकडे हरी भाऊ देवयानी बाई साहेबांना साठी पाला देतात .पण कालिंदी म्हणते " काही पाला द्यायचं नाही उलट त्या एका जागेवर बसल्या मुले काहीतरी गोष्ट चोरून आणायची ,तुला तुझी आईची शपत आहे " . असे म्हणून कालिंदी ते पाला फेकून देते आणि आतमध्ये जाते .
चंदा ती पाला उचलून धउवून घेते :"बाई साहेबाना लौकर बारा वाटले पाहिजे "
दुसरीकडे राधा जिजा कडे येऊन तिला उठवते :"जिजा ,बाळ जिजा ,उठ बाळा " जिजा :"देव बाप्पा मला सोडून जाऊ नकोस " राधा विचार करते :"देव बाप्पा ,कोना बद्दल बोलत आहे हि , इथे कोण आला होता का ,नाही नाही इथे नाही कोणी येऊ शकत नाही" राधा जिजा ला :"जिजा बाळा कोण आला होता इथं सांग बघू ताईला ,उठून बस बघू ,स्वप्न तर नाही बघितला ना " जिजा :"नाही देवबाप्पा आले होते इथे त्यांनी मला थोपटलं आणि मी घउडुप " राधा :"काय बोलते हि ,इथे खरंच कोणी आला होता का , फुटाण्या " अशी हाक मारते . राधा :"काय म्हणाले देवबपपा " जिजा :"मी तुला शोधत होते ,मग मी पडले ,मग देवबाप्पा आले ,त्यांनी मला उउचललं ,ते मला काहीतरी सांगत होते ,पण ते मला कळलंच नाही ,पण ते खूप छान होता,आणि ते आले आम्ही बोललो पण ,"
फुटाण्या :"राधे , आगा दाजीबा सरकार आलेत " राधा :"आलेच " असा म्हणून निघून जाते . जिजा :"देव बाप्पा ,देव बाप्पा " अशी हाक मारते . तिथे स्वामी येतात .जिजा खुश होऊन टाळी वाजवते . स्वामी :"आता तू एवढ्या भापड्या विश्वासाने बोलावले तर आम्ही येणारच ना ,पण आम्ही रागावलो आहे तुझ्यावर ,असा पारोसा राहता का कोणी " जिजा :"पारोसा म्हणजे ?" स्वामी :"पारोसा म्हणजे बिना अंघोळीचा,जा बाराजाऊन छान स्नान कर बारा " जिजा नाही म्हणते स्वामी :""देव बप्पा चा ऐकणार ना " जिजा :"हो " स्वामी खुश होऊन :"शिव हरी शंकर नमामि शंकर ,शिव शंकर शंभो "
दाजीबा सरकार राधा ला दागिने आणि पैसे देतात . दाजीबा :"दागिन्यांना आणि पैश्याने मडवीन तुला, फक्त त्या बुवा ला लौकरात लौकर नामोहरम कर "
राधा :"होणार सरकार तुम्ही सांगताय ना सांधा अगदी तसाच होणार ,कारण त्या बुवांना या राधा बरोबर वाईटपणा घेतलाय ,त्याला नामावणं आता या राधाची गरज आहे ,गावातल्या लोकांचा कैवारी म्हणून फिरतो ना तो ,नाही या गावाला मी माझ्या तालावर नाचवलं ना तर बघाच "
2. दुसरीकडे स्वामी वडाच्या झाडाखाली मडकं रंगवत बसलेत . भुजंगा पहारा देत आहेत . सगळे जण राधा कडे निघत असतात स्वामी :"बेवकूफ सब के सब गालात रस्ते पे जा राहे हैं " तर तिथे भीमा येतो, भुजंगा त्याला अडवतात आणि भेटू देत नाहीत. स्वामी:"येऊ दे त्याला " भुजंग :"पण स्वामी हा तर आचार्य चा माणूस " स्वामी :"अरे सब बांधे हमारे है और हं सबके ,येऊदे " भीमा स्वामींनच्या चरणात फुलं घालतो . रामाचार्य त्याला बघतात ,"भीमा लाज वाटत नाही तुला ,हे बघ जर तू माझंही माणूस असशील तर माझ्या मागे येशील " भीमा येत नाही आचार्य :"तुला आमच्या पैकी एकाची निवड करावी लागेल " भीमा:"असा असेल तर मी स्वामींची निवड करेल " आचार्य चिडून तीथून निघून जातात . भीमा स्वामींना नमस्कार करतो.
3. दुसरीकडे जिजा कडे पाहून राधा ,"जिजा" जिजा :"छकुली झोपली आहे त्रास द्याचा नाही त्याला " राधा हे ऐकून रडू लागते .
नंतर रात्री राधा चे नृत्य सुरु होते .तिथे स्वामी येतात :"रुक जाओ " राधा :"ए बुवा कशाच्या का निमित्ताने होईना शेवटी तू या राधाच्या रंगमहालात आलाच कि,राधा तशी ५२ कशी , बुवा या राधा चा रूप जाला आहे जाला आणि त्याची भुरळ तुला भी पडलीच कि " दाजीबा आणि आचार्य सगळेजण हसतात .स्वामी :"बकवास बंद स्वामी एका गावकऱ्याला : "काय रे पैसे चोरून आणलास ना ",दुसऱ्या गावकऱ्याला "बायकोचा मंगळसूत्र हिसकावलास " दुसऱ्या गावकऱ्याला :"काय रे आई शी खोटा बोललास बैल विकत घेणार होतास ना " त्या ला आठवते आई ने कशी गळ्यातील दागिने दिले होते. स्वामी भीमा ला :"काय रे कालपर्यंत मला फुलं पहिलीत आणि आज हिला गजरा ," स्वामी सगळ्यांना :"चला निघा , या तमाशाच्या व्यसनात अडकू नका " गावकरी कुजबुज करतात :"काय हा बुवा मध्ये आला ,चांगली लावणी चालू होती " स्वामी :"आम्ही काय करायचा काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवायचा नाही "