राधा बाई ची लावणी सुरु असते . पण त्यांच्या मुखातून भक्ती गीता येत असतात . दाजीबा सरकार चिडून :"बंद करा हे, काय राधा बाई काय चाललंय हे,असलंच काही करायचा असेल तर मंदिरात जायचा होत" विजेचा गडगडाट होतो . स्वामींची आकाशवाणी ऐकू येते :"शृंगारातून भक्ती कडे जाणे आम्हाला काही नवीन नाही ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो " .तर हा भाग इथेच संपतो "श्री स्वामीं समर्थ " हा पूर्ण भाग पाहण्यासाठी चॅनेल ला subscribe करा धन्यवाद
No comments:
Post a Comment