जय जय
श्री स्वामी समर्थ भाग 215/jai jai shree swami samarth episode 215/ ep.4thSept/colors marathi shree swami samarth "कोणाचा साधा सरळ स्वभाव त्याची दुर्बलता कधीच असू शकत नाही "
देवयानी बाईसाहेबाना स्वप्न पडत कि दाजीबा सरकार नि दुसरं लग्न केला आहे . चंदा त्यांना समजावते ,पण देवयानी बाईसाहेब विचार करत बसतात कि त्यांच्या सासू कुठे गेलेत. चंदा सांगते कि दाजीबा सरकार त्यांची नीट काळजी नीट घेत नाहीत . देवयानी सांगते कि दाजीबा सरकारनी सगळी व्यवस्था केली आहे .
2.दुसरीकडे स्वामी भक्तांना :"कोणाचा साधा सरळ स्वभाव त्याची दुर्बलता कधीच असू शकत नाही . संसार मे पाणी सा सरल कुछ भी नाही पण तेच पाणी मोठ्या मोठ्या दगडाला फोडून काढता हे लक्षात ठेवा"
तिथे जिजा येथे , "मला देव बाप्पा ला भेटू देत नाही " स्वामी :"काय झाला बाळा " जिजा सांगते कि एक राक्षस तिला घाबरवत होता. राधा बाई तिला समजावून घेऊन जाते. स्वामी :"बाळा काय खरा काय खोटा याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे "
3.दुसरीकडे निलोत्तमा ला पैशाचा लोभ सुटत नाही.निलोत्तमा ला लोभ सुटत नसल्यामुळे ती एक नवीन अट घालते :"मी याचा विसर्जन करिन ,पण माझी एक अट आहे " सदा :"कोणती ?" तिलोत्तमा :"उद्या तुम्ही मला स्वामींची नखं आणून दयाची "
4.दुसरीकडे दाजीबा सरकार देवयानी बाईसाहेबाना :"आई साहेबानी आम्हाला डोक्यावर हात ठेऊन आणि शपत घ्याला लावली त्या जे म्हणतील ते तंतोपणे मान्य करायचा , आणि आम्ही हो म्हणालो ,मग त्यांनी दुसरा लग्न करायला सांगितलं" मग त्या देवयानी बाईसाहेबाना समोर नाटक करू लागतात.
5.दुसरीकडे चोळप्पा आणि सगळेजण लग्नाला जात असतात.राधा अक्का स्वामींना सांगते " घराची काळजी घे ,आणि राधा बाई ला घरात घेऊ नकोस ,मी स्वयंपाक करून ठेवला आहे तोच खाशील" स्वामी :"हम्म या आता".
6.दुसरीकडे छंद स्वामींना सांगायला जात असते पण कालिंदी तिला जाऊ देत नाही आणि हात धरून घरी घेऊन जाते.
7.दुसरीकडे राधा स्वामीं साठी स्वैपाक करत असते . फुटाण्या :"कसली तयारी करत आहेस ग राधे " राधा :"त्या बुवा साठी जेवण करतेय " फुटाण्या :"आगा पन तेव्हा तर तू काहीच बोलली नव्हतीस " राधा :"जर म्या त्या बुवाला आधीच सांगितलं असतं , तर ४ माणसं आधीच घेऊन बसला असता घरात ,म्हणून मी त्याला एकटा असतानाच भेटणार आहे अचानकपणे" जिजा पण येतो असे म्हणते पण राधा बाई तिला खोटा सांगते कि ती स्वामींकडे जात नाहीय.
No comments:
Post a Comment