S1 E194 11th Aug Swami bhaktano namaskar
1. जिजा च्या खोलीत नाग आला आहे . जिजा घाबरून :"देव बाप्पा देव बाप्पा " असं ओरडत असते . तिथे स्वामी येतात :"रुक जाओ इस्पर हमारी कृपा हैं ,जाब कालं भी इसका कुछ नही कर सकता तो तू क्या खाक करेगा निकाल यहा से " असे म्हणतात ते नाग तिथून निघून जाते .जिजा खुश होते .स्वामी तिच्या डोक्यावरून हात फिरवत :"शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "
स्वामी अंगाई गीत म्हणून जिजा ला झोपवतात .
2. दुसरीकडे राधा बाई ची लावणी सुरु आहे . सगळे गावकरी दाजीबा खुश होऊन सोने आणि दागिने लुटत असतात. लावणी झाल्यावर दाजीबा :"वाह राधा बाई जादू चालीचं म्हणायची तुमची "
राधा :"काय मग रामाचार्य , अहो कलंय का नाही तुम्हाला "
रामाचार्य: "तर काय तो येणारच नव्हता तो घाबरून झोपलाय "
दाजीबा राधा ला पैसे देतात. राधा:"आता बघाच कशी जिरवते त्या बुवाची "
3. दुसरीकडे चंदा ला स्वामी ना भेटायचं आहे."आज मला स्वामींना भेटायलचह पाहिजे ,दाजीबा सरकारच्या मनात काय चालाय हे कळलंया बगैर मला चैन नाही पडायचा "
4. दुसरीकडे स्वामींचा वाढलेला प्रस्त बघून रामाचार्य ,बंडोपंत आणि नाऱ्या काळजीत आहेत. रामाचार्य एक उपाय शोधतात. बंडोपंत आणि नाऱ्या "कसला उपाय विचारल्यावर " रामाचार्य :"कळेल वेळ आल्यावर कळेल " .रामाचार्य भीमा ची पण तक्रार करतात कि तो स्वामी भजन करतो आणि दोघांना त्याला समजवायला सांगतात .
5.दुसरीकडे स्वामी चोळप्पा ला :"काल रात्रभर तू त्या राधाच्या घरा बाहेर उभा होतास ,अरे असा करत जाऊ नकोस प्रपंच आहे तुझ्या पाठीमागे "
चोळप्पा :"अहो स्वामी मला तुमची काळजी वाटत होती तुम्ही त्या रिकाम्या घरात एकटे होता ,मला अक्षरशः काही सुचेनासं झ्हाला होता " स्वामी :"तो घर रिकामा तिथे कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न होता "
6.दुसरीकडे राधा घरी येते तेव्हा जिजा घरी येते तेव्हा तिला वस्तू खाली पडलेले दिसतात आणि जिजा झोपली होती . जिजा तिला सगळं सांगते .राधा परत गोंधळते कि देव बाप्पा कोण म्हणून .
7. दुसरीकडे राधा अक्का विचार करत असतात :"आताच त्या बुवाला वटवृक्ष खाली जायची काय गरज होती " येशू येऊन त्यांना सांगते :"आई तू जर अशेच चंदन उगाळत बसली तर पुढचे ७ दिवस चंदन उगाळून व्हायचे नाही " राधा :"का " येशू :"आगा तू सानीवर पाणीच घातला नाहीयेस, काय झाला लक्ष्य कुठे आहे तुझ्हा " राधा अक्का :"आगा बाई पाणी घालायचा राहिला ,आगा ते खोड नवीन आहे ना म्हणून ते पाहत होते, आणि आता हा बुवा नाही आहे तर खूप शांतता आहे ना "
चोळप्पा घरी येतात . राधा अक्का :"आज हि तो बुवा येणार नाही का " चोळप्पा :"स्वामी त्यांच्या मर्जीचे मालक आहेत " राधा अक्का :"बारा झाला नाही आला ते आला असता तर माझ्या डोक्याला तापच केला असता "
दुसरीकडे स्वामी गावकऱ्या ना ओरडतात :"हमारे पस क्यू आये हो ,जाओ तमाशा देखो ,खबरदार हमें मु दिखाया तो चल " गावकरी :"चुकला स्वामी आमचा ,माफी द्या पुन्हा अशी चूक होणार नाही ,परत नाही जाणार तिकडं " स्वामी :"एकदा होते ती चूक आणि जो परत परत होतो तो मूर्खपणा " नारसप्प स्वामींना:"स्वामी मला कळलं नाही " स्वामी त्यांना कन्नड मध्ये समजाऊन सांगतात . स्वामी :"आमच्या सोबत राहायचा असेल तर ती वाट सोडावा लागेल "
भीमा स्वामींना फुलं वाहतो :"हाल मेहरबानी कर राहे हो चाल निघ " भीमा जात असतो तेव्हा नाऱ्या :"भीम्या नको लागू तू या बुवा च्या नादाला ,बघितला कसा हाड तुड करतो तुला ,हि फुलं भिल वाहू नको ,दाजीबा सरकार आणि आचार्य चिडून बसतील अक्कलकोट मध्ये राहणं मिश्किल होईल .तुझा लग्न ठरत आहे ना आता ,आता पैसे कमवण्याचा मागे लाग नको ह्या बुवाच्या नदी लागू. "
No comments:
Post a Comment