1. स्वामींच्या सांगण्यावरून एक व्यक्ती तिथून निघत असतो . दाजीबा सरकार :"हा दाजीबा चा सुभा आहे ,इथले सर्वे सर्व फक्त आम्हीच आहोत ,आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही इथे असताना हा बुवा तुमचा काही वाकडा करू शकणार नाही " तो व्यक्ती खाली बसतो .आचार्य पण सांगतात ना घाबरता बसायला . सुमुख पण म्हणतो दुप्पट कर लावण्यात येईल त्यामुळे बुवा च्या नदी लागू नका . पण स्वामी सुमुख ला हात वर करून विचारतात :"का रे विसरलास का? देऊ का प्रसाद " स्वामी सगळ्या गावकर्यांना :"आता निघता का देऊ तुम्हाला प्रसाद " सगळे गावकरी उठून निघून जातात . दाजीबा चिडून :"ते बुवा तुझी इथं दादागिरी चालणार नाही " राधा :"होय हे रंगमहाल ह्या राधा चा आहे ,इथं कोण यायचा आणि कोण जायचा हे फकस्त हि राधा ठरवते " स्वामी :"तुझ्हा महाल तुझंही पाहुणे ,अरे जाहा तेरा ये महाल बसता है वो दुनिया हमारी है ,या कोन आयेगा कोन जायेगा ये हम तय करते है ,अजून हि वेळ गेली नाही सुधार आमचा अक्कलकोट नासवू नकोस ,ये हमारी जहागीर है और हम हिसके पेहरेदार ,हम किसीपे आच नाही आने देंगे,और जो तुम चाहती हो वो हम होणे नाही देंगे चाल ". असे म्हणून स्वामी निघून जातात . राधा :"ए बुवा तू कोण रे या राधा ला अडवणारा ,तू या राधाच्या च्या वाकड्यात शिरल्यास आता बघूच कोण चांगली दुश्मनी निभावते ,नाही तुला या राधाने तिच्या तालावर नाचवलं ना तर नावाची राधा नाही मी "
2. दुसरीकडे जिजा ला तिच्या आई वडिलांची हत्या झालेली आठवते ,आणि ती उठून " आई आई " असे किंचाळून दरवाजा उगड्याला जाते .पण दरवाजा बंद असल्यामुळं परत रडत बसते . तिथे स्वामी येतात आणि तिला मायेनी कुरवाळू लागतात .. जिजा खुश होऊन :"देव बाप्पा तू आलास , मला सोडून नाही ना जाणार , मला माहित आहे तू देव आहेस ,बोल ना " स्वामी :"बाळा ,काय आहे ना शहाणपणा ला मर्यादा असतात ,आणि वेडेपणाला स्वातंत्र ,मुक्त असतो तो ,शहहाणी ममाणसं चिकित्से च्या मागे धावतात आणि वेळ वाया घालवतात पण तू निर्मळ आहेस ,काही माणसं स्वतः स स्वःता ला ओळखन्यात आक्खी हयात घालवतात आणि तू आम्हाला ओळखलंस आणि ते हि एकाच नजरेत ",कोण म्हणेल तू वेडी आहेस ,शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो "
सकाळी चोळप्पा स्वामींच्या पादुकांच्या देवाच्या प्रस्थापना करतात ., राधा अक्का ,येशू आणि चोळप्पा सगळेजण आरती करतात . स्वामींच्या पादुकाअसतात तिथे स्वामींचे रूप दिसते .
3.दुसरीकडे हरी भाऊ देवयानी बाई साहेबांना साठी पाला देतात .पण कालिंदी म्हणते " काही पाला द्यायचं नाही उलट त्या एका जागेवर बसल्या मुले काहीतरी गोष्ट चोरून आणायची ,तुला तुझी आईची शपत आहे " . असे म्हणून कालिंदी ते पाला फेकून देते आणि आतमध्ये जाते .
चंदा ती पाला उचलून धउवून घेते :"बाई साहेबाना लौकर बारा वाटले पाहिजे "
दुसरीकडे राधा जिजा कडे येऊन तिला उठवते :"जिजा ,बाळ जिजा ,उठ बाळा " जिजा :"देव बाप्पा मला सोडून जाऊ नकोस " राधा विचार करते :"देव बाप्पा ,कोना बद्दल बोलत आहे हि , इथे कोण आला होता का ,नाही नाही इथे नाही कोणी येऊ शकत नाही" राधा जिजा ला :"जिजा बाळा कोण आला होता इथं सांग बघू ताईला ,उठून बस बघू ,स्वप्न तर नाही बघितला ना " जिजा :"नाही देवबाप्पा आले होते इथे त्यांनी मला थोपटलं आणि मी घउडुप " राधा :"काय बोलते हि ,इथे खरंच कोणी आला होता का , फुटाण्या " अशी हाक मारते . राधा :"काय म्हणाले देवबपपा " जिजा :"मी तुला शोधत होते ,मग मी पडले ,मग देवबाप्पा आले ,त्यांनी मला उउचललं ,ते मला काहीतरी सांगत होते ,पण ते मला कळलंच नाही ,पण ते खूप छान होता,आणि ते आले आम्ही बोललो पण ,"
फुटाण्या :"राधे , आगा दाजीबा सरकार आलेत " राधा :"आलेच " असा म्हणून निघून जाते . जिजा :"देव बाप्पा ,देव बाप्पा " अशी हाक मारते . तिथे स्वामी येतात .जिजा खुश होऊन टाळी वाजवते . स्वामी :"आता तू एवढ्या भापड्या विश्वासाने बोलावले तर आम्ही येणारच ना ,पण आम्ही रागावलो आहे तुझ्यावर ,असा पारोसा राहता का कोणी " जिजा :"पारोसा म्हणजे ?" स्वामी :"पारोसा म्हणजे बिना अंघोळीचा,जा बाराजाऊन छान स्नान कर बारा " जिजा नाही म्हणते स्वामी :""देव बप्पा चा ऐकणार ना " जिजा :"हो " स्वामी खुश होऊन :"शिव हरी शंकर नमामि शंकर ,शिव शंकर शंभो "
No comments:
Post a Comment