जय जय श्री स्वामी समर्थ भाग 217/jai jai shree swami samarth episode 217/ ep.6thSept/colors marathi shree swami samarth ""
स्वामी विषारी विडा खाऊन ध्यानात बसलेत .
राधा बाई :"काय म्हणतात ते भक्त आमचे स्वामी साक्षात परब्रह्म आहेत ,स्वामी कुठल्याबी पाशात अडकत नाहीत, पण त्यांना कोण सांगेल कि त्यांचे स्वामी या राधाने दिलेल्या विडेच्या नशेत अडकलेत , बुवा बुवा आता हि राधा म्हणेल ते पूर्व आणि राधा म्हणेल ती पश्चिम " बाहेर सुमुख आणि आचार्य राधा ची आरडाओरड करायची वाट बघत असतात .राधा बाई स्वामी जवळ जाऊन येऊन बसते :"या राधाचा सौन्दर्य ब्रह्मास्त्र आहे ,एकदा का राधाने वार केला कि समोर कुणी बी असुदे घायाळ समजायचं ,अरे तू कोण आहेस रे एक दोन चेटूक विद्या शिकून लोकांना फसवणार एक बुवा ,अरे हि राधा १२ गावचा पाणी पिऊन आली आहे , आणि तू या राधा ला हरवणार ,आरा राधा आहे म्या राधा ,आता बघच हि राधा तुझी काय अवस्था करती "
राधा बाई स्वामींना स्पर्श करायला जाते ,तिला एक झटका बसतो ,स्वामी जागे होतात ,स्वामींच्या डोळ्यातून लख प्रकाश येतो :"बेवकूफ काय करत होतीस ,तुला काय वाटेल हा देह तुझ्या स्पर्शाच्या स्वाधीन होईल ,तू अजून आम्हाला ओळखला नाहीस आम्ही स्त्री आणि पुरुष च्या भेद च्या पलीकडं आहोत ,अरे तुम्हाला पाहता यावा म्हणून हा देह आणि पूजत यावा म्हणून हा आकार ,आम्ही साक्षात चैतन्य आहोत ,आणि चैतन्य ला कुठलीच आसक्ती नसते ,जे कुठल्याही मोहाला बळी पडत नाही ते चैतन्य , तुझ्या अहंकाराने तुला पार आंधळी केलाय आणि इतक आंधळा केलय कि स्त्री आणि पुरुष या भेदा पलीकडचा परब्रह्म हि तुला दिसेनासा झालाय ,आणि कसला अहंकार आहे तुला या सौन्दर्याचा ,अरे सौन्दर्य म्हणजे आत्म्याचा प्रकाश आणि बाह्य सौन्दर्य पेक्षा अंतर्या सौन्दर्य चा मोल जास्त आहेत ,अगं जो देह आम्ही तुला दिला त्याच देहाने तू आम्हाला भुल्व्हायला निघालीस , आणि जे अवय आम्ही दिले त्या अव्ययाने आमचा तप भंग करायला निघालीस तू ,ठीक आहे ज्या अव्ययांच्या अहंकाराच्या जोरावर तुझी सारासार विचार करण्याची शक्ती संपलीय , ते अववव्य आता या क्षणाला ब्राह्मणाला दान होतील , हट ". स्वामी असे म्हणताच , राधा बाई ला खूप त्रास होऊ लागते . स्वामी चोळप्पांच्या घरा बाहेर जातात . आचार्य आणि सुमुख आतमध्ये जाऊन बघतात तर राधा बाई रडत बसलेली असते . आचार्य :"चेटूक चेटूक" असे म्हणत सगळ्या गावकर्यांना गोळा करतात .
दुसरीकडे फुटाण्या विचार करतो की राधा ला इतका उशीर का होतंय . तितक्यात जिजा उठते आणि ताई ताई असे ओरडते . फुटाण्या तिला समजावयला जातो कि राधा तिला साखर फुटाणा आणायला गेली आहे. तिथे स्वामी येतात . जिजा :"देवबाप्पा ,हा बघ ना फुटाणा मामा ताईला कुठे तरी लपवून ठेवलाय " फुटाण्या :"स्वामी तुम्ही इथं ,राधा कुठे आहे " स्वामी :"तिचा जे व्ह्याचा ते झाला, गंगेच्या प्रवाहात अली आणि गंगा झाली " स्वामी जिजा ला झोपवतात . स्वामी :"दोन बहिणीच्या दोन तर्हा ,एकीच्या डोळ्याला डोळा लागत नाही आणि दुसरी झोपेतून जागी होत नाही "
दुसरीकडे राधा अक्का लग्नावरून घरी येतात . त्याना राधा बाई रडत असलेली दिसते . राधा अक्का तिला चिडून विचारते :"तू इथे काय करतेयस आणि तो बुवा कुठे आहे " येशू :"राधा काय झाला " राधा:"मी स्वामींशी जसा वागले त्याची किंमत मोजली ,ज्या स्त्रीत्वाच्या अहंकाराने माझ्यातला माणूस पण संपवला आज ते स्त्रीत्वच संपला " राधा बाई जेव्हा उठते तेव्हा दोघे अश्यर्यचकित होतात . राधा अक्का :"आगा येशे हिची वक्षस्थळं ... " येशू राधा बाई ला समजावते :"राधा मी तुला एक सांगू का स्वामींच्या सानिध्यात आल्यावर इथे कोणीच काही गमावू शकत नाही , आगा इथे जो प्रत्येक माणूस येतो ना तो काही ना काही कमावूनच जातो ,हे जे काही घडलाय ना ,या मागे स्वामींचा काहीतरी उद्देश आहे बघ आणि चांगलाच होणार आहे जे काही होणार आहे ते चांगलच होणार आहे " . दुसरीकडे स्वामी परत धयानात बसतात.
No comments:
Post a Comment