--252
गावात एक नवीन गुरु वाजत गाजत येतातआणि खंडोबाला सोना अर्पण करतात . सुमुख :"अहो आचार्य सोनं " स्वामी :"जहर आहे जहर". आचार्य गुरु बद्दल विचारतात . तो शिष्य गुरु ना भेटायला सांगतो.
दुसरीकडे दाजीबा सरकार राणी सरकार चे पाय डब्याचे नाटक करतात. दाजीबा सरकार चे आई येऊन चिडतात आणि देवयानी बाईसाहेबाना ओरडतात :"वाड्यात नौकर कमी पडलेत का , अजून किती दिवस आजारी असणार आहेत ,एवढा करून पण आम्हाला नातवंडांचे तोंड पाहायला मिळणार नाही ,तुमच्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे". असे म्हणून निघून जातात. तिथे चंदा देवयानी बाईसाहेबांना प्रसाद घेऊन येते.पण दाजीबा सरकार तिला बाईसाहेबाना प्रसाद देऊ देत नाहीत आणि स्वतः प्रसाद घेऊन नंतर खाऊन टाकतात.
दुसरीकडे रामाचार्य गावातल्या नवीन गुरु ला भेटायला जातात. एक शिष्य त्यांची वाट अडवतो आणि दर्शनाला उद्या यायला सांगतात. आचार्य त्यांना दाजीबा सरकारचं खास व्यक्ती असल्याचा सांगतात. मग तो शिष्य त्यांना थांबायला सांगूनआतमध्ये जातो. पण खूप वेळ झाल्यावर रामाचार्य स्वतः च आश्रमामध्ये जातात. आतमध्ये एक साधू ध्यानात बसलेत. पण त्या साधू हवेत तरंगत असतात . आचार्य त्यांना बघून चकित होतात .
दुरीकडे चंदा स्वामींकडे येते. स्वामी :"आगा देवाचा प्रसाद खालला म्हणून देव पावतो असा नाही , आपण ज्या भावनेनं प्रसाद खातो ते महत्वाचं"
No comments:
Post a Comment