1. सगळे गावकरी ,लहान मुलं आणि सुमुख , रामाचार्य जिजा ला त्रास देत असतात. तिथे स्वामी येऊन सगळ्यांना ओरडतात :"अरे ती बिचारी तिच्या विश्वात रामलीय ,तुमच्यात ढवळाढवलं करत नाहीय तर ती वेडी ,आणि तुम्ही तिला विनाकारण त्रास देताय छळताय तर तुम्ही शहाणे ,आणि काय रे मनाचा तोल जाणे म्हणजे वेडेपणा असेल तर तिच्या आधी तुमच्या मनाचा तोल गेलाय .अरे पहा तिच्याकडे तिच्या विश्वात रमलीय ती,अरे ती वेडी असून हि किती आनंदी आहे ,आणि तुम्ही स्वतःला शहाणे समजता ना अरे शहाणे असून हि तुम्ही दुःखी आहेत दुःखी ,आणि काय रे ज्ञान पंडित रामाचार्य जखम देणारा वेडा कि सहन करणारा " रामाचार्य चिडून गावकर्यांना ओरडतात आणि स्वामींना जिजा ला बारा करायला सांगतात:"ए बुवा तिला बरा करून दाखव कि " स्वामी :"तिला कदी बरं करायचा ते आम्ही बघूच ,पण त्याआधी आमच्या एक गोष्ट लक्ष्यात आली आहे,काय आहे काही वेडी माणसं बरं होण्याच्या हि पलीकडे गेलेले असतात समजल ,निघा " सगळेजण निघून जातात . स्वामी जिजा च्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतात .जिजा सांगते पायात काटा रुतलंय .स्वामी तिच्या पायातून काटा काडतात आणि तिला घेऊन जातात .
2. दुसरीकडे देवयानी बाई साहेब काळजी करतात की त्याना काही मोठा आजार तर झाला नाही ना . चंदा ला आठवते स्वामींनी नीट लक्ष्य द्याला सांगितलं होता . ती काढा आणायचा आहे म्हणून बाहेर जाते . पण ति दाजीबा सरकार वर लक्ष्य द्याला परत आत जाते . तिला शिपाई अडवतो पण ती बाईसाहेबाचें सामान आणायचा आहे म्हणून जाते .ती दाजीबा सरकार च्या खोलीतील औषध घेऊन विचार करते :"हे औषध वैद्यांना नेऊन दाखवते आणि विचारते हे कसलं औषध आहे म्हणून " पण तिथं दाजीबा येतात आणि परत या खोलीत यायचा नाही असे सांगतात
3. राधा बाई आणि तिचा भाऊ,असे सगळेजण जिजा ला शोधत असतात . जिजा घरी परत येते आणि सांगते देव बाप्पा ना तिला परत आणलाय . जिजा झोपायला जाते . राधा रडत बसते आणि विचार करत बसते . फुटाण्या :"देव बाप्पा चा विचार सोड आजच्या कार्यक्रम वर लक्ष्य दे "
स्वामी रात्री भीमाच्या घरी जातात :"काय रे भीमा काय झाला , आज आला नाहीस ,तुला काय वाटलं आमचा लक्ष्य नाही ,उद्या पासून नियमान आमची फुलं आणायची ,राहील ना लक्ष्यात " भीमा :"हो हो स्वामी आणतो ,नाही विसरणार " स्वामी हसून :"शिव शंकर शंभो "
No comments:
Post a Comment